शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

खेळांमुळे सुप्त गुणांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 00:29 IST

स्मार्ट फोनवर विद्यार्थ्यांनी खेळ खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळले असता आपल्या अंगी असलेले सुप्त...

खो-खो स्पर्धा : बाबु आंबेडकर यांचे प्रतिपादन, ३१ केंद्रीय शाळांचा सहभाग जवाहरनगर : स्मार्ट फोनवर विद्यार्थ्यांनी खेळ खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळले असता आपल्या अंगी असलेले सुप्त गुण विकसीत होते. आपले आरोग्य सुदृढ राहते. परिणामी कोणत्याही परिस्थितीचा सामना दृढपणे करता येतो असे प्रतिपादन आयुध निर्माणी अतिरिक्त महाप्रबंधक बाबु आंबेडकर यांनी केले. आयुध निर्माण केंद्रीय विद्यालयात १४ व १९ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचे खो-खो स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी बाबु आंबेडकर बोलत होते. यावेळी प्राचार्य महीपाल सिंग, मुख्याध्यापक जे. एस. भाटीया, विजय भगत, आ.बी.गंगाले, डॉ. चंद्रमोहन गुप्ता, भंडारा जिल्हा स्पोर्ट असोसियशनचे प्रा. प्रकाश सिंग, सतीश पॉल, अरुण बांडेबुचे, दिनेश टेकाम, बेनीलाल चौधरी, प्रकाश चुटे, राजेश गेडाम, प्रशांत कुकडे, पुरुषोत्तम सेलोकर, सुशमा नेरकर, मधुकर गायधने उपस्थित होते. प्राचार्य महीपाल सिंग म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असायला पाहिजे. नियमाचे पालन करा. खेळाडू वृत्तीने कौशल्य पणाला लावून आपली योग्यता सिध्द करा. याप्रसंगी स्थानिक केंद्रीय विद्यालय भंडारा-जवाहरनगर येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गीत व नृत्य सादर केले. १४ व १९ वर्षाखाली ३१ केंद्रीय शाळेतील एकुण ३७६ विद्यार्थी खो-खो स्पर्धेत भाग घेतला. यात केंद्रीय विद्यालय, भंडारा, न्यु माजरी, सिधी (मध्यप्रदेश), खमारीया, अंबासरी, पन्ना, अजनी, नागपूर, मंडला, नरसिंगपूर, केंद्रीय विद्यालय सी.आर.पी.एफ नागपूर, केंद्रीय विद्यालय दमोह, केंद्रीय विद्यालय डब्ल्यू. सी. एल. चंद्रपूर, एस.ई.सी.एल., सी. डब्ल्यू. एस. जयंत कोलारी, नवरोझाबाद,सी.एम.एम. जबलपूर, के. व्ही. छिंदवाडा नं. २, व्ही. एफ. जे. जबलपूर, के. व्ही. यवतमाल, व्ही. एस. एन. नागपूर, के. व्ही. चंद्रपूर यांचा समावेश आहे. याठिकाणी १४ व १९ वर्ष वयोगटातील स्पर्धकांनी निवड करण्यात येईल. निवड झालेल्या जबलपूर मध्य विभागाची दोन्ही गटातील मुलांची चमु पुढे ११ ते १५ आॅक्टोंबर दरम्यान राष्ट्रीय खो-खो खेळण्यासाठी भुवनेश्वर येथे पाठविण्यात येणार आहे. संचालन तेजश्री अगस्ती व शबाहत खान यांनी केले. आभार विजय भगत यांनी केले. (वार्ताहर) वृक्षतोड करणाऱ्याविरूद्ध होणार कारवाई भंडारा : वने ही मानवाला मिळालेली नैसर्गिक संपत्ती आहे. वनाचे प्रमुख घटक जमीन, वनस्पती, प्राणी व सुक्ष्मजीव जंतु असून ते एकमेकास पूरक असल्यामुळे सजीव सृष्टीचा समतोल राखण्याचे महत्वाचे कार्य करीत असतात. मानवी अस्तित्वाच्या व भविष्याच्या दृष्टीने वनाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता अवैध वृक्षतोड करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)