शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

स्वस्त धान्यापासून जनता वंचित

By admin | Updated: November 3, 2014 23:21 IST

गरीब कुटुंबांना अल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजनेअंतर्गत स्वच्छ धान्य दुकानातून धान्याचा वाटप केला जातो. मात्र स्वस्त धान्य दुकानदाराच्या

पालोरा (चौ.) : गरीब कुटुंबांना अल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजनेअंतर्गत स्वच्छ धान्य दुकानातून धान्याचा वाटप केला जातो. मात्र स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमर्जी कारभाराने गरीब जनतेला धान्यापासून वंचित राहावे लागते. अंत्योदय कार्ड धारकांना २ रु. किलो १० कि. गहू तर ३ रु. प्रमाणे २५ किलो तांदळाचे वाटप करायला पाहिजे. मात्र ३० किलो धान्याचा वाटप केल्या जात आहे. यातही मोजताना घट करून दिल्या जात आहे. अनेक दुकानातून उचललेल्या धान्याची पावती दिल्य ाजात नाही. दुकान सुरु बंद करण्याचे वेळापत्रक नाही. महिन्याच्या शेवटीला दोन दिवस वाटप करून अन्नधान्य संपले म्हणून घोषित केल्या जाते. अनेकांचे शिधापत्रिका गहाळ झाल्या आहेत. तर अनेकांच्या शिधापत्रिका जीर्ण झाल्या आहेत. त्यांना धान्य दिल्या जात नाही. मात्र धान्याची उचल केली जात आहे. भर दिवसा गाड्या बोलावून धान्य भरून विक्रीकरिता काळ्या बाजारात विक्रीकरिता नेले जाते.प्रत्येक गावात स्वस्त धान्य दुकानावर वचक ठेवण्यासाठी दक्षता समितीची निवड करण्यात आली आहे. मात्र गावात कुणीही याकडे लक्ष देत नाही. या समित्या फक्त कागदोपत्री उरल्या आहेत.मागील दोन वर्षात पालोरा परिसरात अनेक स्वस्त धान्य दुकानदाराच्या घरी धाडी पाडल्या होत्या. मात्र कारवाई शून्य होत असल्यामुळे कुणीही पुढाकार ठेण्यास तयार होत नाही. गरीब, गरजू, भूमिहीन कुटुंबांना जीवन जगण्यासाठी स्वस्त धान्याचा आधार दिला जातो. मात्र पुरवठा विभागाच्या दुर्लक्षाने गरीब जनतेला धान्यपासून वंचित राहावे लागते. रॉकेलचीही हिच स्थिती आहे. अंत्यसंस्कारालाही रॉकेल मिळत नाही. पुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)