शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

कर्जासाठी सहकारी संस्थांचा नकार

By admin | Updated: July 28, 2016 00:34 IST

शेतकऱ्यांनी हातात असलेल्या थोड्याफा पुंजीतून सहकारी सोसायटी व बँकेतून घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन केले अन् त्यानंतर नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिल्याने ...

बळीराजा संकटात : सावकारी पाशात अडकणार, तेलही गेले तुपही गेले अशी अवस्थाराहुल भुतांगे  तुमसरशेतकऱ्यांनी हातात असलेल्या थोड्याफा पुंजीतून सहकारी सोसायटी व बँकेतून घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन केले अन् त्यानंतर नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिल्याने हातची पुंजी घालवून नवी पुंजी मिळेनाशी न झाल्याने तालुक्याती शेतकऱ्यांची अवस्था ‘तेलही गेले अन् तुपही गेले’ अशीच झाली आहे.तुमसर तालुक्यातील आष्टी जि.प. क्षेत्राअंतर्गत विविध विकास सोसायटीच्या सभासदांनी कर्जाचे पुनर्गठन व पीक कर्जाची मुदतीत परत फेड केली तरी देखिल सहकारी सोसायटी व जिल्हा बँकेकडून कोणत्याही प्रकारचे वाटप शेतकऱ्यांना केले जात नाही. शासनाचा निधी नसल्याने कर्ज देता येत नसल्याचे शेतकऱ्यांना सांगून या बँकेतून त्या बँकेत पाठविणे सुरू आहे. ऐन खरिपाच्या हंगामात पुनर्गठन करूनही कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. गत हंगामात असलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना शेतात कुठलेच पीक घेता आले नाही. त्यामुळे घेतलेले कर्ज थकित झाले. परंतू शासन या कर्जाचे ३० जून २०१६ ला बँकेने पुनर्गठन केले तर सोसायटीच्या सभासदानी पिक कर्ज भरले तर ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले त्यांना आणि ज्यांनी नियमित कर्जाच्या भरणा केला त्यांना पुन्हा नव्याने कर्जपुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र या संदर्भात शेतकरी सोयायट्या व जिल्हा बँकेचे हेलपाट्या खात आहेत. अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीच्या उत्तराशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. याउलट बँकेत पैसे नाही, शासन जेव्हा देईल तेव्हाच बँकेत या असे सांगून शेतकऱ्यांची बोळवण केल्या जात आहे. पिक कर्ज मिळाले नाही. मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे व शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्यायच उरणार नाही.