शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेतकºयांच्या मागण्यांबाबत भाकप व किसान सभेतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:40 IST

राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी आवाहनानुसार १९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके व....

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : समस्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी आवाहनानुसार १९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष सदानंद इलमे यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन करण्यात आले व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेन्द्र मेश्राम यांना खालील १४ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती द्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजवणी करा, धानासाठी आधारभूत किंमत तीन हजार रूपये जाहीर करा, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजूर व असंघटीत कामगारांना १० हजार रूपये पेंशन द्या, सिंचनाच्या पुरेशा सोयी उपलब्ध करा, टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडा, लोडशेडिंग बंद करा व शेतीला २४ तास वीज पुरवठा करा, पेट्रोल व डिझेलचे भात कमी करून अर्ध्यावर आणा, एसटी बसची प्रस्तावित भाडेवाढ रद्द करा, वनरक्षक व महसुली कायद्या अंतर्गत जबरान जोतदार व अतिक्रमण धारकांना शेतीचे व घराचे पट्टे द्या तसेच गावठाण व शेतीच्या जागेवरील झुडपी जंगलाचे निर्वणीकरण करा, बेघर व भूमिहीन कुटुंबांना घरे व शेतीसाठी जमीन द्या आणि शहरी व ग्रामीण आवास घरकुल योजनेची अंमलबजावणी करा, गोसीखुर्द प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वाढीव पॅकेजचा उर्वरित मोबदला मेंढावासीयांना देण्यात यावा, सुरेवाडा ता. भंडारा येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, नागरी सुविधा व भुखंडाच्या अनियमिततेची चौकशी करून योग्य कार्यवाही करा आदी मागण्यांची दखल घेवून त्याची माहिती पक्षाला देण्यात येईल, असे उपजिल्हाधिकाºयाने सांगितले. या निदर्शने आंदोलनात हिवराज उके, सदानंद इलमे, अरुण पडोळे, माणिकराव कुकउकर, गजानन पाचे, वसंत मुंडले, मोहनलाल शिंगाडे, गोपाल वैद्य, मंगेश माटे, ताराचंद आंबाघरे, दिलीप ढगे, आसाराम वैद्य, महोदव पेशवे, रमेश पंधरे, किसान सुर्यवंशी, देविदास कान्हेकर, प्रकाश उईके, विठोबा बोरसरे, चंद्रकुमार रामटेके, मिताराम उके, अभिमन साखरकर, अर्जून पाचे, गोपाल चोपकर, वामनराव चांदेवार आदी सहभागी होते.