शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

धान, ऊस पिकाचे बोनस देण्याची मागणी

By admin | Updated: March 31, 2016 00:59 IST

यावर्षी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून धानाची शासनाने खरेदी केली.

आसगाव (चौ.) : यावर्षी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून धानाची शासनाने खरेदी केली. शेतातील ऊसही कारखान्याला पुरविला. शासनाने धान खरेदीवर बोनसही जाहीर केला. परंतु विकलेल्या पिकापोटी शेतकऱ्यांना पुरेसा पैसा दिला नाही. त्यामुळे शेतकरी घेतलेला कर्ज भरण्यास असमर्थ ठरत आहेत.बँका, सेवा सहकारी संस्था या शेतकऱ्यांना शेती व्यवस्थापनाकरिता अल्पमुदती कर्ज देतात. ते कर्ज शेतकऱ्यांना एप्रिल, मे, जून महिन्यापर्यंत मिळत असते. वास्तविक पाहता या कर्जाची मुदत १२ महिने असते. मग शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंतच कर्ज भरण्यासाठी बँका आग्रह का करतात. हा प्रश्न अनुत्तरीय आहे. वास्तविक पाहता कर्ज घेतो शेतकरी खरीप पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी मग खरिपाचे पीक विकल्यावर त्याला र्मापर्यंत पैसेच मिळत नसतील तर त्यांनी कर्ज कसा भरावा. पुढील पिकाचे व्यवस्थापक कसे करावे. ३१ मार्चपूर्वी कर्ज कसे भरावे, असे प्रश्न त्याच्या समोर भेडसावत असतात. ज्या तारखेला कर्ज बँकांनी दिला असेल त्या तारखेपर्यंत बँका शेतकऱ्यांना मुदत का देत नाही, अल्प मुदती कर्ज हे तर बिनव्याजी असते. शासन व्याजापोटी कोटी रूपये बँकांना भरून देते. त्यामुळे शेतकऱ्यांना नऊ महिन्यातच कर्ज भरावे लागत असते. सध्यातरी शेतकरी ३१ मार्चच्या चक्रव्युहात सापडल्यामुळे त्याला मदत करणारा कोण आहे त्याकरिता बँकांनी ३१ मार्चऐवजी दिलेल्या तारखांना शेतकऱ्यांनी कर्जफेड केली तर बँकांचे काही बिघडणार आहे का, असा सवाल बळीराजा विचारीत आहे. (वार्ताहर)