शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

धान, ऊस पिकाचे बोनस देण्याची मागणी

By admin | Updated: March 31, 2016 00:59 IST

यावर्षी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून धानाची शासनाने खरेदी केली.

आसगाव (चौ.) : यावर्षी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून धानाची शासनाने खरेदी केली. शेतातील ऊसही कारखान्याला पुरविला. शासनाने धान खरेदीवर बोनसही जाहीर केला. परंतु विकलेल्या पिकापोटी शेतकऱ्यांना पुरेसा पैसा दिला नाही. त्यामुळे शेतकरी घेतलेला कर्ज भरण्यास असमर्थ ठरत आहेत.बँका, सेवा सहकारी संस्था या शेतकऱ्यांना शेती व्यवस्थापनाकरिता अल्पमुदती कर्ज देतात. ते कर्ज शेतकऱ्यांना एप्रिल, मे, जून महिन्यापर्यंत मिळत असते. वास्तविक पाहता या कर्जाची मुदत १२ महिने असते. मग शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंतच कर्ज भरण्यासाठी बँका आग्रह का करतात. हा प्रश्न अनुत्तरीय आहे. वास्तविक पाहता कर्ज घेतो शेतकरी खरीप पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी मग खरिपाचे पीक विकल्यावर त्याला र्मापर्यंत पैसेच मिळत नसतील तर त्यांनी कर्ज कसा भरावा. पुढील पिकाचे व्यवस्थापक कसे करावे. ३१ मार्चपूर्वी कर्ज कसे भरावे, असे प्रश्न त्याच्या समोर भेडसावत असतात. ज्या तारखेला कर्ज बँकांनी दिला असेल त्या तारखेपर्यंत बँका शेतकऱ्यांना मुदत का देत नाही, अल्प मुदती कर्ज हे तर बिनव्याजी असते. शासन व्याजापोटी कोटी रूपये बँकांना भरून देते. त्यामुळे शेतकऱ्यांना नऊ महिन्यातच कर्ज भरावे लागत असते. सध्यातरी शेतकरी ३१ मार्चच्या चक्रव्युहात सापडल्यामुळे त्याला मदत करणारा कोण आहे त्याकरिता बँकांनी ३१ मार्चऐवजी दिलेल्या तारखांना शेतकऱ्यांनी कर्जफेड केली तर बँकांचे काही बिघडणार आहे का, असा सवाल बळीराजा विचारीत आहे. (वार्ताहर)