शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ घोषित करून एकरी २५ हजारांची मदत द्या

By admin | Updated: September 16, 2015 00:33 IST

संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत द्यावी,

शेतकरी संकटात : वाडीभस्मे यांची मागणीसाकोली : संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच तालुका अध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे यांनी केली आहे.कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ अशा या चक्रव्यूहात शेतकरी जीवन जगत आहे. मागील तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या चक्रव्यूहात सापडला आहे. याहीवर्षी सुरुवातीला दमदार पाऊस पडला. मात्र त्यानंतर पाऊस बेपत्ताच झाला. अधामधात पाऊस येतो व जातो. मात्र शेतीला समाधानकारक पाणी अजुनही मिळाला नाही. या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील तलाव, नदी नाले, बोळ्या पुर्णपणे भरले नाही. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत जलसाठा पुरणार नाही, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.या अडचणीतूनही शेतकऱ्यांनी कसेबसे पिक वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र आता पुन्हा करपा व खोडकीडा या रोगाने धनपिकावर हैदोस घातला. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. यावर्षीही उत्पन्न मिळेल याची हमखास हमी नाही त्यामुळे शासनाने भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाडीभस्मे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)