शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
4
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
5
दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा
6
दिल्ली स्फोटाची भीषणता! लाल किल्ल्यापासून ३०० मीटर दूर दुकानाच्या छतावर सापडला मानवी हात; मृतांचा आकडा १३ वर
7
पाकिस्तानची अफगाणिस्तान अन् भारताला पोकळ धमकी; एकाचवेळी युद्ध करण्याची क्षमता आहे किती?
8
SIP द्वारे कोट्यधीश व्हायचंय? '१०-७-१०' हा फॉर्म्युला येईल कामी; श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही
9
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
10
खळबळजनक! लेकाला PUBG चं व्यसन, कंटाळलेल्या आईने अखेर संपवलं जीवन, वडील म्हणतात...
11
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
12
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
13
सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाली गिरीजा ओक, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली...
14
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
15
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
16
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
17
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
18
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
19
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
20
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?

साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:11 IST

यावर्षी अत्यल्प पाऊस आला. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिणामी शेतकºयांना उपजिवीका कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देहेमकृष्ण वाडीभस्मे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : यावर्षी अत्यल्प पाऊस आला. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिणामी शेतकºयांना उपजिवीका कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकºयावरील कर्जाचा डोंगर वाढतच आहे. त्यामुळे शासने साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करुन सर्वांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी युवक राष्टÑवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे यांनी केली आहे.यावर्षी साकोली तालुक्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे ज्यांच्याजवळ सिचंनाची सोय नाही अशा शेतकºयांची रोवनीच झाली नाही. मात्र या शेतकºयांनी कर्ज काढुन हंगामापूर्वी शेतीची संपूर्ण कामे करुन पेरणी पूर्ण केली यात त्यांना हजारो रुपयांचा खर्च आला.मात्र पावसाअभावी ते रोवणी पूर्ण करु शकली नाही. परिणामे धानाचे पºहे तसेच शेतात वाळले आहेत. तर ज्या शेतकºयांचे रोवणी पूर्ण झाली त्यांना भारनियमनाचा फटका बसत आहे. त्यामुळे साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करुन सरसकट कर्जमाफीची मागणी वाडीभस्मे यांनी केली आहे.जिल्हा दुष्काळग्रस्त केव्हा घोषित करणार?भंडारा : अत्यल्प पावसामुळे अस्मानी संकटाचे गंभीर ढग स्पष्ट दिसून लागले असून भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अपुºया पावसामुळे रोवणी खोळंबली हजारो एकर शेती रोवणीअभावी पडीत आहे. पºयांचा कालावधी अडीच महिन्यांपर्यंत पोहचला आहे. पावसाने दडी मारल्याने पºहे वाळली, रोवणी केलेल्या शेतीला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. तसेच अपुºया विद्युतमुळे सिंचनाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते, प्रेम वनवे यांनी केली आहे. लघु सिंचन प्रकल्पात पाण्याचा पाहिजे तसा साठा अजुनही जमा नाही. जलयुक्त शिवार योजनेतून सिंचनक्षम करण्यात आलेल्या मामा तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. अत्यल्प पावसामुळे सिंचनाची अपेक्षा या तलावांकडून करणे धाडसाचे ठरणारे आहे. रोहयो व जलयुक्त तलावातून तयार करण्यात आलेले शेततळे, बोळ्या व नाले कोरडे पडले आहेत. काही शेतकºयांनी रोवणीसाठी जलयुक्त शिवार योजनांतील उपलब्ध पाण्याचा वापर केल्याने आता ती कोरडी पडली आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल असून शासन प्रशासनाने यावर वेळीच उपाय योजना करण्याची मागणी प्रेम वनवे, निलकंठ कायते यांनी केली आहे.