शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:11 IST

यावर्षी अत्यल्प पाऊस आला. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिणामी शेतकºयांना उपजिवीका कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देहेमकृष्ण वाडीभस्मे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : यावर्षी अत्यल्प पाऊस आला. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिणामी शेतकºयांना उपजिवीका कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकºयावरील कर्जाचा डोंगर वाढतच आहे. त्यामुळे शासने साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करुन सर्वांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी युवक राष्टÑवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे यांनी केली आहे.यावर्षी साकोली तालुक्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे ज्यांच्याजवळ सिचंनाची सोय नाही अशा शेतकºयांची रोवनीच झाली नाही. मात्र या शेतकºयांनी कर्ज काढुन हंगामापूर्वी शेतीची संपूर्ण कामे करुन पेरणी पूर्ण केली यात त्यांना हजारो रुपयांचा खर्च आला.मात्र पावसाअभावी ते रोवणी पूर्ण करु शकली नाही. परिणामे धानाचे पºहे तसेच शेतात वाळले आहेत. तर ज्या शेतकºयांचे रोवणी पूर्ण झाली त्यांना भारनियमनाचा फटका बसत आहे. त्यामुळे साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करुन सरसकट कर्जमाफीची मागणी वाडीभस्मे यांनी केली आहे.जिल्हा दुष्काळग्रस्त केव्हा घोषित करणार?भंडारा : अत्यल्प पावसामुळे अस्मानी संकटाचे गंभीर ढग स्पष्ट दिसून लागले असून भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अपुºया पावसामुळे रोवणी खोळंबली हजारो एकर शेती रोवणीअभावी पडीत आहे. पºयांचा कालावधी अडीच महिन्यांपर्यंत पोहचला आहे. पावसाने दडी मारल्याने पºहे वाळली, रोवणी केलेल्या शेतीला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. तसेच अपुºया विद्युतमुळे सिंचनाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते, प्रेम वनवे यांनी केली आहे. लघु सिंचन प्रकल्पात पाण्याचा पाहिजे तसा साठा अजुनही जमा नाही. जलयुक्त शिवार योजनेतून सिंचनक्षम करण्यात आलेल्या मामा तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. अत्यल्प पावसामुळे सिंचनाची अपेक्षा या तलावांकडून करणे धाडसाचे ठरणारे आहे. रोहयो व जलयुक्त तलावातून तयार करण्यात आलेले शेततळे, बोळ्या व नाले कोरडे पडले आहेत. काही शेतकºयांनी रोवणीसाठी जलयुक्त शिवार योजनांतील उपलब्ध पाण्याचा वापर केल्याने आता ती कोरडी पडली आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल असून शासन प्रशासनाने यावर वेळीच उपाय योजना करण्याची मागणी प्रेम वनवे, निलकंठ कायते यांनी केली आहे.