शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:11 IST

यावर्षी अत्यल्प पाऊस आला. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिणामी शेतकºयांना उपजिवीका कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देहेमकृष्ण वाडीभस्मे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : यावर्षी अत्यल्प पाऊस आला. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिणामी शेतकºयांना उपजिवीका कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकºयावरील कर्जाचा डोंगर वाढतच आहे. त्यामुळे शासने साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करुन सर्वांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी युवक राष्टÑवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे यांनी केली आहे.यावर्षी साकोली तालुक्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे ज्यांच्याजवळ सिचंनाची सोय नाही अशा शेतकºयांची रोवनीच झाली नाही. मात्र या शेतकºयांनी कर्ज काढुन हंगामापूर्वी शेतीची संपूर्ण कामे करुन पेरणी पूर्ण केली यात त्यांना हजारो रुपयांचा खर्च आला.मात्र पावसाअभावी ते रोवणी पूर्ण करु शकली नाही. परिणामे धानाचे पºहे तसेच शेतात वाळले आहेत. तर ज्या शेतकºयांचे रोवणी पूर्ण झाली त्यांना भारनियमनाचा फटका बसत आहे. त्यामुळे साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करुन सरसकट कर्जमाफीची मागणी वाडीभस्मे यांनी केली आहे.जिल्हा दुष्काळग्रस्त केव्हा घोषित करणार?भंडारा : अत्यल्प पावसामुळे अस्मानी संकटाचे गंभीर ढग स्पष्ट दिसून लागले असून भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अपुºया पावसामुळे रोवणी खोळंबली हजारो एकर शेती रोवणीअभावी पडीत आहे. पºयांचा कालावधी अडीच महिन्यांपर्यंत पोहचला आहे. पावसाने दडी मारल्याने पºहे वाळली, रोवणी केलेल्या शेतीला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. तसेच अपुºया विद्युतमुळे सिंचनाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते, प्रेम वनवे यांनी केली आहे. लघु सिंचन प्रकल्पात पाण्याचा पाहिजे तसा साठा अजुनही जमा नाही. जलयुक्त शिवार योजनेतून सिंचनक्षम करण्यात आलेल्या मामा तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. अत्यल्प पावसामुळे सिंचनाची अपेक्षा या तलावांकडून करणे धाडसाचे ठरणारे आहे. रोहयो व जलयुक्त तलावातून तयार करण्यात आलेले शेततळे, बोळ्या व नाले कोरडे पडले आहेत. काही शेतकºयांनी रोवणीसाठी जलयुक्त शिवार योजनांतील उपलब्ध पाण्याचा वापर केल्याने आता ती कोरडी पडली आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल असून शासन प्रशासनाने यावर वेळीच उपाय योजना करण्याची मागणी प्रेम वनवे, निलकंठ कायते यांनी केली आहे.