शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:17 IST

गत दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने धान पीक पुर्णत: उध्दवस्त होत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी येथील जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने धान पीक पुर्णत: उध्दवस्त होत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी येथील जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.भंडारा जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. लागवड क्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रात धानाची शेती केली जाते. परंतु गत दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे पºहे पिवळे पडले असून रोवणी झालेल्या शेतातही जमीनीला भेगा पडत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करावा, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पचंबुध्दे, सरचिटणीस धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या मोर्चात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हा कचेरीवर पोहचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करावा, या मागणीसोबतच शेतकºयांना धान बीज मोफत द्यावा, सोळा तास वीज पुरवठा करावा, खताचे दर कमी करावे, नवीन वीज कनेक्शन द्यावे, धानाला ३हजार रुपये प्रती क्विंटल भाव द्यावा, इंधन दरवाढ कमी करावी, जिल्ह्यातील प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, शेतकºयांना पेन्शन लागू करावी आदी मागण्यांचा समावेश होता.या मोर्चात मेहबुब शेख, अभिषेक कारेमोरे, रविकांत सर्पे, सुरज चव्हाण, कल्यानी भुरे, धनेंद्र तुरकर, राजु कारेमोरे, सुरेश रहांगडाले, योगेश सिंगनजुडे, राजकुामर माटे, डॉ. रविंद्र वानखेडे, यशवंत सोनकुसरे, दयानंद नखाते यांच्यासह शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते.