शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

कर्जमाफी हे दिवास्वप्न -पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:59 IST

आपल्या गरजा शेतीवर अवलंबून असल्याने शेतीला उद्योगाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. सरकारची भागीदारी शेतीत वाढविणे महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देआपल्या गरजा शेतीवर अवलंबून असल्याने शेतीला उद्योगाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : आपल्या गरजा शेतीवर अवलंबून असल्याने शेतीला उद्योगाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. सरकारची भागीदारी शेतीत वाढविणे महत्त्वाचे आहे. सरकारचे धोरण शेतकºयांप्रती सकारात्मक नसल्याने राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. धानाचे भाव अर्धेच आहेत. कर्जमाफी दिवास्वप्न असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.पालांदूर येथे आयोजित दसरा उत्सवात ते बोलत होते. मंचावर आमदार बाळा काशीवार, सभापती विनायक बुरडे, सरपंच शुभांगी मदनकर, वैशाली खंडाईत, उपसभापती विजय कापसे, ज्येष्ठ नागरीक दामाजी खंडाईत, तु.रा. भुसारी, जिल्हा परिषद सदस्या वर्षा रामटेके, उपसरपंच ईश्वर तलमले, पा.मा. खंडाईत, के.मा. कापसे, केशव कुंभरे, प्रा.आनंदराव मदनकर, मोरेश्वर खंडाईत, नितीन रणदिवे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले,प्रास्ताविकातून स्वागताध्यक्ष भरत खंडाईत यांनी १९८४ पासूनची दसरा उत्सवाची परंपरा सुदाम खंडाईत, फत्तू फरांडे यांनी टिकवित त्यावेळचे सरपंच दामाजी खंडाईत यांने सुद्धा सहकार्य केल्याचे सांगत आजच्या तरुण पिढीने हा वारसा पुढे न्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. संचालन सेवानिवृत्त शिक्षक कृष्णा जांभुळकर यांनी केले.