शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

कर्जमुक्ती झाली, प्रोत्साहन निधीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:38 IST

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांसह गत तीन वर्षांपासून थकित कर्जदार शेतकऱ्यांना ...

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांसह गत तीन वर्षांपासून थकित कर्जदार शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. राज्यातील थकित कर्जदार शेतकऱ्यांसह तालुल्यातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतानाच शासनाने नियमित कर्जाची उचल करून विहित मुदतीत भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याचे अस्वस्थ केले होते. शासनाकडून प्रारंभी कर्जमुक्ती योजनेची यशस्वी अंमलबजावणी होताना प्रोत्साहन निधीसाठी पात्र शेतकऱ्यांनी काही काळ तग धरल्याचे दिसून येत होते. मात्र नियमित कर्जाची उचल व विहित मुदतीत भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधीच्या लाभाची आस लागल्याचे दिसून येत आहे.

लाॅकडाऊनच्या काळात कामाविना आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात नवीन पीक कर्ज घेऊन कशीबशी शेती केली खरी. मात्र पूरपरिस्थिती व कीड रोगाच्या प्रादुर्भावाने प्रभावित या भागातील शेतकरी पुरता हतबल दिसत आहे. कर्जमुक्ती झाली, प्रोत्साहन निधीचे काय? असा आर्त सवाल करताना दिसत आहे.