शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्य पुलावरून धोकादायक वाहतूक पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या अलीकडे जेसीबीने मोठी नाली खोदली काही दिवस वाहतूक बंद राहिली. सदर नाली एका बाजूने पुन्हा बुजवण्यात आली व तिथून दुचाकी वाहने दुचाकी वाहनांच्या वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. त्याठिकाणी माती भरण्यात आली. जीव धोक्यात घालून दुचाकीस्वार येथून वाहने नेत आहे त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. दोन्ही राज्यातील नागरिकांच्या समावेश,: महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांची दुभाजक म्हणून बावनथडी नदी आहे येथील नागरिकांच्या एकमेकाशी दररोज संबंध येतो नातेवाईकांची संख्या जास्त आहे.

ठळक मुद्देदोन्ही राज्यातील नागरिकांच्या समावेश : वाहनधारकांना अपघाताची शक्यता, जिल्हा प्रशासन लक्ष देणार काय?

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी नदीवरील आंतरराज्य पुलाला हादरे बसत असल्यामुळे भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी २७ सप्टेंबर रोजी या पुलावरून सर्वच वाहनांकरिता बंदी घातली होती. पुलावर प्रवेश करताना दोन्ही बाजूला मोठीं नाली खोदली परंतु एका बाजूने बुजवण्यात आली. तिथून दुचाकी वाहतूक सुरू असून वाहनधारकांना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.बावनथडी नदीवरील आंतरराज्य पूल धोकादायक स्थितीत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २७ सप्टेंबर रोजी पूल बंद करण्याचे आदेश दिले पुलावरून जर मध्यम व हलक्या वाहनांना बंदी घालण्यात आली. सुरुवातीला पूल बंद करण्यात आला होता. परंतु तिथून दुचाकी किंवा चारचाकी वाहन वाहनांची वाहतूक सुरू झाली होती. याप्रकरणी सर्वप्रथम लोकमत'ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या अलीकडे जेसीबीने मोठी नाली खोदली काही दिवस वाहतूक बंद राहिली. सदर नाली एका बाजूने पुन्हा बुजवण्यात आली व तिथून दुचाकी वाहने दुचाकी वाहनांच्या वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. त्याठिकाणी माती भरण्यात आली. जीव धोक्यात घालून दुचाकीस्वार येथून वाहने नेत आहे त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. दोन्ही राज्यातील नागरिकांच्या समावेश,: महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांची दुभाजक म्हणून बावनथडी नदी आहे येथील नागरिकांच्या एकमेकाशी दररोज संबंध येतो नातेवाईकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांचे ये-जा असते पर्यायी पूल म्हणून बपेरा राज्य मार्गाच्या वापर करण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत. सुमारे पंचवीस किलोमीटरच्या फेरा सदर नागरिकांना करावा लागतो.वेळ पैसा लागत असल्यामुळे दुचाकीस्वारांनी येथे शक्कल लढविली. .पुलाच्या अलीकडे असलेली नाली त्यांनी बुजविली व तेथून आता दुचाकीची वाहतूक सर्रास सुरू आहे.जीव धोक्यात घालून प्रवास: वाहन धारक येथून जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत मुलाची उंची जास्त आहे. मातीवरून वाहन जाताना तडे जाण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे तिथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने व पोलीस प्रशासन सुद्धा येथे गंभीर दखल घेण्याची गरज आहे.दुरुस्ती केव्हा होणारपुलावरून वाहतूक बंद होऊन आता पंचवीस दिवस झाले आहेत परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने अजून कोणत्याही प्रकारचे काम येथे सुरू केलेले नाही दोन राज्यांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण पूल असून सदर पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याची गरजेचे झाले आहे. र्वांनी बांधकाम विभागाचे नियोजन कमी पडल्याचे दिसत आहे. याचा फटका जनसामान्यांना बसत आहे. विशेष म्हणजे २५ दिवसांपूर्वी पुल बंद करूनही कोणत्याही हालचाली या ठिकाणी दिसत नाहीत त्यामुळे दोन्ही राज्यातील सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड असंतोष दिसत आहे. सदर पुलाची दुरुस्ती करून हा फुल वाहतुकीकरिता पवत करावा अशी मागणी चिखल्या चे माजी सरपंच दिलीप सोनवणे व माझे जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवणे यांनी केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी