शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

रसायनामुळे फळे खाणे धोकादायक

By admin | Updated: April 9, 2015 00:41 IST

उन्हाळ्यात आंब्यासह अनेक फळे रासायनिक पावडरचा वापर करून पिकवली जातात...

जनजागृतीची गरज : दुर्लक्षपणा होऊ शकतो घातकलाखनी : उन्हाळ्यात आंब्यासह अनेक फळे रासायनिक पावडरचा वापर करून पिकवली जातात. कमी वेळेतील फळांना पिकवून ते बाजारपेठेत विक्रीस मांडले जातात. मात्र कृत्रिमरीत्या पिकलेले फळ आरोग्यास धोकादायक ठरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लहान मुले व वृद्धांना याचा धोका सर्वाधिक होण्याची शक्यता असते. धोका होऊ नये म्हणून कृत्रिमतेने पिकवलेले फळे जपून खावीत. आंबा, केळ, पपई, चिकू यासह अनेक फळे उन्हाळ्यात कृत्रिमतेने पिकवली जातात. फळ परिपक्व होण्यापूर्वीच बाजारपेठेत आणले जाते. हंगामाच्या पूर्वी बाजारपेठेत वस्तू आणून अधिकाधिक नफा मिळविणे हा एकमेव उद्देश व्यापार्यांचा असतो. अधिकाधिक नफा मिळविण्याकरिता व्यापारी कोणत्याही थराला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हंगामापूर्वी बाजारातील पिकवलेल्या फळांची गर्दी यावरून फळे रासायनिक पावडरने पिकवल्याचेच द्योतक असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे कृत्रिमरीत्या पिकलेल्या फळांचे सेवन न करता ती टाळलेलीच बरी. बाजारात नानाविध प्रकारचे रासायनिक पावडर सहज उपलब्ध होते. पावडरमध्ये आरोग्यास अपाय पोहोचविणारी तत्त्वे असल्याने आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारात उपलब्ध होणाऱ्या पावडरचा सहज वापर न करता योग्य सल्ला घेऊनच पावडर उपलब्ध करावे व फळे पिकवण्यासाठी त्याचा वापर करावा, जेणेकरून सुदृढ आरोग्य अबाधित राहू शकेल. (तालुका प्रतिनिधी)फळे धुवून खावीतफळे पिकविण्यासाठी रासायनिक पावडरचा सर्रास वापर होत असल्यामुळे त्यातील विषारी पदार्थांमुळे अपाय होऊन आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारातून खरेदी केलेली फळे धुवून खावीत. आजारांना दूर ठेवावे.