शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

रसायनामुळे फळे खाणे धोकादायक

By admin | Updated: April 9, 2015 00:41 IST

उन्हाळ्यात आंब्यासह अनेक फळे रासायनिक पावडरचा वापर करून पिकवली जातात...

जनजागृतीची गरज : दुर्लक्षपणा होऊ शकतो घातकलाखनी : उन्हाळ्यात आंब्यासह अनेक फळे रासायनिक पावडरचा वापर करून पिकवली जातात. कमी वेळेतील फळांना पिकवून ते बाजारपेठेत विक्रीस मांडले जातात. मात्र कृत्रिमरीत्या पिकलेले फळ आरोग्यास धोकादायक ठरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लहान मुले व वृद्धांना याचा धोका सर्वाधिक होण्याची शक्यता असते. धोका होऊ नये म्हणून कृत्रिमतेने पिकवलेले फळे जपून खावीत. आंबा, केळ, पपई, चिकू यासह अनेक फळे उन्हाळ्यात कृत्रिमतेने पिकवली जातात. फळ परिपक्व होण्यापूर्वीच बाजारपेठेत आणले जाते. हंगामाच्या पूर्वी बाजारपेठेत वस्तू आणून अधिकाधिक नफा मिळविणे हा एकमेव उद्देश व्यापार्यांचा असतो. अधिकाधिक नफा मिळविण्याकरिता व्यापारी कोणत्याही थराला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हंगामापूर्वी बाजारातील पिकवलेल्या फळांची गर्दी यावरून फळे रासायनिक पावडरने पिकवल्याचेच द्योतक असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे कृत्रिमरीत्या पिकलेल्या फळांचे सेवन न करता ती टाळलेलीच बरी. बाजारात नानाविध प्रकारचे रासायनिक पावडर सहज उपलब्ध होते. पावडरमध्ये आरोग्यास अपाय पोहोचविणारी तत्त्वे असल्याने आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारात उपलब्ध होणाऱ्या पावडरचा सहज वापर न करता योग्य सल्ला घेऊनच पावडर उपलब्ध करावे व फळे पिकवण्यासाठी त्याचा वापर करावा, जेणेकरून सुदृढ आरोग्य अबाधित राहू शकेल. (तालुका प्रतिनिधी)फळे धुवून खावीतफळे पिकविण्यासाठी रासायनिक पावडरचा सर्रास वापर होत असल्यामुळे त्यातील विषारी पदार्थांमुळे अपाय होऊन आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारातून खरेदी केलेली फळे धुवून खावीत. आजारांना दूर ठेवावे.