शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात

By admin | Updated: February 12, 2015 00:35 IST

मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर ओव्हरलोड कोळसा मालवाहू रेल्वे गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.

मोहन भोयर तुमसरमुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर ओव्हरलोड कोळसा मालवाहू रेल्वे गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरण नियमांचे येथे सर्रास उल्लंघन होत आहे. दररोज या रेल्वे मार्गावर सुमारे ८० कोळसा वाहून कसे नेले जात आहे हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होतो.कोलवाशरीज मधला कोळसा गंतव्यवस्थानकावर मालगाड्यातून नेला जातो. प्रत्येक कोळसा मालगाडी ही ओव्हरलोड असते. मालडब्ब्यांच्या अगदी टोकापर्यंत कोळसा येथे ठासून भरला असतो. मुंबई-हावडा या प्रमुख रेल्वे मार्गावर कोळसा भरलेल मालवाहू रेल्वेगाड्या दिवसभर धावतात. सर्वच कोळसा भरलेल्या मालगाड्या ओव्हरलोडच असतात. सरासरी या कोळसा मालवाहू गाड्यांची गती ६० ते ७० कि़मी. प्रति तास असते. ठासून भरलेल्या कोळसा दगडी व भूकटीमय असते. भरधाव वेगाने धावणाऱ्या या गाड्यांतून कोळसा खाली पडतो. ढिगाऱ्यासारखा कोळशामुळे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. शेकडो प्रवाशी फलाटावर गाडीच्या प्रतिक्षेत उभे असतात. मालवाहू कोळसा रेल्वे गाडीतून अलगद पडतो. कधी तो डोळ्यात तर कधी शरीराला इजा करत पडत जातो. क्षणात काय झाले हे प्रवाशांना कळत नाही. पर्यावरण नियमाचे येथे सर्रास उल्लंघन होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक कोळसा येथे मालवाहू रेल्वेगाड्यात सर्रास नेला जात आहे. कोळशासारखा ज्वलनशिल तथा आरोग्यास अपायकारक कोळशाला वाहून नेतानी तो क्षमतेपेक्षा जास्त वाहून नेता येत नाही. तसेच त्या कोळशावर प्लॉस्टिक तथा तत्सम कापड छाकून नेणे बंधनकारक आहे. नियमावर बोट ठेवणारे रेल्वे प्रशासन यासंदर्भात काहीच बोलायला तयार नाही.मागील अनेक महिन्यापासून बिनबोभाट कोळशाची ओव्हरलोड वाहतूक सर्रास सुरू आहे. तुमसरपासून केवळ ८१ कि़मी. अंतरावर दक्षिण पूर्व रेल्वेचे विभागीय कार्यालय नागपूर येथे आहे. नागपूर पलीकडून हा कोळसा वाहून नेला जात आहे. येथे रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.