शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत बँकेत गर्दी; बाजारात शुकशुकाट

By admin | Updated: November 13, 2016 00:24 IST

केंद्र शासनाने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यामुळे व्यवहारात त्या नोटा घेण्यास व्यापाऱ्याचा नकार आहे.

चर्चा नोटा बंदच्या : नागरिक त्रस्त, नोटांच्या व्यवहारावर परिणामपवनी : केंद्र शासनाने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यामुळे व्यवहारात त्या नोटा घेण्यास व्यापाऱ्याचा नकार आहे. बँकेत पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना नोटा बदलून घेण्यास तसेच बँकेतून रक्कम काढण्यास अडचणी येत आहेत. पवनीचा आठवडी बाजार (शनिवार) असुन देखील बँकेत गर्दी तयार बाजारा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातून शेतकरी शेतमजूर व मजूर वर्गीय नागरिक मोठ्या संख्येने बाजार करण्यासाठी आले परंतू बाजारात जाण्यापूर्वी चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी तसेच चलनात असलेल्या नोटा बँकेतून काढण्यासाठी बँकेतील रांगेत अडकून राहीले. बाजारातील व्यवहार रोखीने करावा लागत असल्याने रक्कम नाही तर बाजार नाही अशी अवस्था नागरिकांची झालेली होती. तासन्तास रांगेत राहून लोक थकले पंरतू नोटा बदलण्यासाठी व विड्राल करण्यासाठी थांबलेले लोक बँकेच्या लिंक फेल प्रकारामुळे कंटाळले व आल्या पावली बाजार न करता परतले. देशात सामान्य नागरिकांची थट्टा सुरु असल्याचे त्रस्त झालेले नागरिक आपसात बोलत होते.सहकारी पत संस्थेमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना देखील रक्कम उपलब्ध होवू शकली नाही. कारण त्यांच्याकडील दैनंदिन व्यवहाराची रक्कम सहकारी बँक किंवा राष्ट्रीय बँकेच्या शाखेत गुंतवलेली असते. त्यांना देखी मोठी रक्कम उपलब्ध होवू शकली नाही. नोटा चलनातून बाद झाल्यामुळे नगरातील मोठै तसेच लहान व्यापारी व किरकोळ विक्रेते यांना ५०० किंवा १००० ची नोट दाखवून व्यवहार न करता ग्राहक परतू लागला आहे. त्यामुळे त्यांचेही नुकसान झालेले आहे. (तालुका प्रतिनिधी)