शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पवनीत बँकेत गर्दी; बाजारात शुकशुकाट

By admin | Updated: November 13, 2016 00:24 IST

केंद्र शासनाने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यामुळे व्यवहारात त्या नोटा घेण्यास व्यापाऱ्याचा नकार आहे.

चर्चा नोटा बंदच्या : नागरिक त्रस्त, नोटांच्या व्यवहारावर परिणामपवनी : केंद्र शासनाने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यामुळे व्यवहारात त्या नोटा घेण्यास व्यापाऱ्याचा नकार आहे. बँकेत पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना नोटा बदलून घेण्यास तसेच बँकेतून रक्कम काढण्यास अडचणी येत आहेत. पवनीचा आठवडी बाजार (शनिवार) असुन देखील बँकेत गर्दी तयार बाजारा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातून शेतकरी शेतमजूर व मजूर वर्गीय नागरिक मोठ्या संख्येने बाजार करण्यासाठी आले परंतू बाजारात जाण्यापूर्वी चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी तसेच चलनात असलेल्या नोटा बँकेतून काढण्यासाठी बँकेतील रांगेत अडकून राहीले. बाजारातील व्यवहार रोखीने करावा लागत असल्याने रक्कम नाही तर बाजार नाही अशी अवस्था नागरिकांची झालेली होती. तासन्तास रांगेत राहून लोक थकले पंरतू नोटा बदलण्यासाठी व विड्राल करण्यासाठी थांबलेले लोक बँकेच्या लिंक फेल प्रकारामुळे कंटाळले व आल्या पावली बाजार न करता परतले. देशात सामान्य नागरिकांची थट्टा सुरु असल्याचे त्रस्त झालेले नागरिक आपसात बोलत होते.सहकारी पत संस्थेमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना देखील रक्कम उपलब्ध होवू शकली नाही. कारण त्यांच्याकडील दैनंदिन व्यवहाराची रक्कम सहकारी बँक किंवा राष्ट्रीय बँकेच्या शाखेत गुंतवलेली असते. त्यांना देखी मोठी रक्कम उपलब्ध होवू शकली नाही. नोटा चलनातून बाद झाल्यामुळे नगरातील मोठै तसेच लहान व्यापारी व किरकोळ विक्रेते यांना ५०० किंवा १००० ची नोट दाखवून व्यवहार न करता ग्राहक परतू लागला आहे. त्यामुळे त्यांचेही नुकसान झालेले आहे. (तालुका प्रतिनिधी)