शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

लाखांदूर तालुक्यात पीक विमा जागृती रथ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST

शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांद्वारा खरिपात लागवड करण्यात येणाऱ्या विविध पिकांचा विमा काढला जातो. गत काही वर्षांपासून ...

शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांद्वारा खरिपात लागवड करण्यात येणाऱ्या विविध पिकांचा विमा काढला जातो. गत काही वर्षांपासून सबंधित विमा शासनाच्या एचडीएफसी ॲग्रो कंपनीतर्फे काढला जात आहे. खरिपात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांद्वारा शेतात लागवड केलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या आधारावर विमा कंपनी अंतर्गत आवश्यक नुकसान भरपाई मंजूर केली जाते.

गतवर्षी तालुक्यातील जवळपास २६ हजार धान तथा अन्य पीकधारक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. दरम्यान, गतवर्षी तालुक्यातील तब्बल तीनदा पूर, तुडतुडा, किडरोग व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, गतवर्षी विमा कंपनीद्वारे मिड सिजन ॲडव्हर्सिटी कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांना कमी प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात आल्याने यंदा शेतकऱ्यांद्वारा पीक विम्याकडे पाठ दाखविल्याचाही आरोप केला जात आहे.

जनजागृती रथ रवाना करताना येथील तालुका कृषी अधिकारी दीपक पानपाटील, मंडळ कृषी अधिकारी बालाजी शेन्नेवाड, कृषी सहाय्यक अतुल देशमुख, कापगते, कोरे, रामटेके, राउत, मेश्राम, योवले यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

140721\img-20210714-wa0013.jpg

पिकविमा जनजागृती रथाला झेंडी दाखवितांना दिपक पानपाटील व उपस्थित कृषी अधिकारी कर्मचारी