शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

कडधान्याला भावच नाही; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:14 IST

शाश्वत उत्पन्न वाढीकरिता खूप मोठा उहापोह शासनाच्या वतीने होत आहे. मात्र त्या दिशेने विकासात्मक पाऊल केवळ बोलके ठरत असल्याने शेतकरी सुमार अडचणीचा सामना करीत आहे.

ठळक मुद्देशासन-प्रशासनाचे दुर्लक्ष : आर्थिक स्तर कसा उंचावणार?

मुखरु बागडे ।आॅनलाईन लोकमतपालांदूर चौ.: शाश्वत उत्पन्न वाढीकरिता खूप मोठा उहापोह शासनाच्या वतीने होत आहे. मात्र त्या दिशेने विकासात्मक पाऊल केवळ बोलके ठरत असल्याने शेतकरी सुमार अडचणीचा सामना करीत आहे. हातात असलेल्या कडधान्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. यात दोष कुणाचा? यावर चर्चेचे चर्वण करीत शासनाच्या दुर्लक्षित धोरणावर टिका होत आहे.शेतकरी चहुबाजुने हैराण झाला आहे. धान शेती परवडत नसल्याने बागायती शेतीकडे लक्ष पुरवित भाजीपाल्याची शेती फुलविली. जीव ओतून बाग प्रसन्न ठेवली. उत्तम दर्जात पिकेही निघाले. मात्र बाजारात टमाटर, कोबी, वांगे आदींना अत्यल्प भाव मिळत निराशेने मात्र न काढण्यापर्यंतचा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. शून्य मशागतीत हातात येणारे पिक म्हणजे कडधान्य. कडधान्याची शेती वर्षभराचा तेलमिकट मिढाचा खर्च भागवित गरीबांची चूल पेटण्याची क्षमता असते.लाखोरी १४, हरभरा ३२, उळीद-मुंग ३८, तुळ ४२ रुपये प्रतिकिलो या भावात विक्री सुरु आहे मात्र व्यापारी आपले उखळ पांढरे करण्याच्या बेतात शेतकºयांला बेजार करीत आहेत. शासन केवळ व्यापाºयांचे हित साधत शेतकºयांवर अन्याय करीत आहे.लोकप्रतिनिधी, विरोधक याविरोधात अजीबात आवाज उठवायला तयार नसल्याने सामान्य गरीब शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. शेतकºयांच्या नावावर फक्त राजकारण होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.