शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

कडधान्याला भावच नाही; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:14 IST

शाश्वत उत्पन्न वाढीकरिता खूप मोठा उहापोह शासनाच्या वतीने होत आहे. मात्र त्या दिशेने विकासात्मक पाऊल केवळ बोलके ठरत असल्याने शेतकरी सुमार अडचणीचा सामना करीत आहे.

ठळक मुद्देशासन-प्रशासनाचे दुर्लक्ष : आर्थिक स्तर कसा उंचावणार?

मुखरु बागडे ।आॅनलाईन लोकमतपालांदूर चौ.: शाश्वत उत्पन्न वाढीकरिता खूप मोठा उहापोह शासनाच्या वतीने होत आहे. मात्र त्या दिशेने विकासात्मक पाऊल केवळ बोलके ठरत असल्याने शेतकरी सुमार अडचणीचा सामना करीत आहे. हातात असलेल्या कडधान्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. यात दोष कुणाचा? यावर चर्चेचे चर्वण करीत शासनाच्या दुर्लक्षित धोरणावर टिका होत आहे.शेतकरी चहुबाजुने हैराण झाला आहे. धान शेती परवडत नसल्याने बागायती शेतीकडे लक्ष पुरवित भाजीपाल्याची शेती फुलविली. जीव ओतून बाग प्रसन्न ठेवली. उत्तम दर्जात पिकेही निघाले. मात्र बाजारात टमाटर, कोबी, वांगे आदींना अत्यल्प भाव मिळत निराशेने मात्र न काढण्यापर्यंतचा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. शून्य मशागतीत हातात येणारे पिक म्हणजे कडधान्य. कडधान्याची शेती वर्षभराचा तेलमिकट मिढाचा खर्च भागवित गरीबांची चूल पेटण्याची क्षमता असते.लाखोरी १४, हरभरा ३२, उळीद-मुंग ३८, तुळ ४२ रुपये प्रतिकिलो या भावात विक्री सुरु आहे मात्र व्यापारी आपले उखळ पांढरे करण्याच्या बेतात शेतकºयांला बेजार करीत आहेत. शासन केवळ व्यापाºयांचे हित साधत शेतकºयांवर अन्याय करीत आहे.लोकप्रतिनिधी, विरोधक याविरोधात अजीबात आवाज उठवायला तयार नसल्याने सामान्य गरीब शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. शेतकºयांच्या नावावर फक्त राजकारण होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.