शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

गोहत्या हा महाराष्ट्राला कलंक

By admin | Updated: January 17, 2015 22:52 IST

गोहत्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. गो मातेची पूजा करण्याऐवजी त्याची हत्या केली जाते. जो या गोमातेची हत्या करतो तो आपला भाऊ होवू शकत नाही. तो कुठल्याही धर्मातला असो,

भंडारा : गोहत्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. गो मातेची पूजा करण्याऐवजी त्याची हत्या केली जाते. जो या गोमातेची हत्या करतो तो आपला भाऊ होवू शकत नाही. तो कुठल्याही धर्मातला असो, प्रत्येक हिंदू अशा मनुष्याला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन प.पूं. रामबालकदास महाराज यांनी व्यक्त केले.विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विराट हिंदू संमेलनात रामबालकदास महाराज बोलत होते. मंचावर चित्रकुट येथील रविदास खाकी महाराज, साध्वी बालिका सरस्वती, जैविक शेतीतज्ज्ञ अन्नाजी हांडे, विहिपचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव, रमेश ठुब्रीकर, भदंत रावजी पिंडे, हबप श्याम महाराज हटवार, गोवर्धन चन्ने महाराज, नगराध्यक्ष बाबू बागडे, राजू वालिया, सुनिल मेंढे, सुभद्रा देवगडे, राम चाचेरे, रविंद्र भालेराव, डॉ. संजय एकापुरे, चिंतामण मेहर, बळवंत मुकेवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. रामबालकदास महाराज म्हणाले, हिंदू हा सनातन धर्म आहे. आराध्य दैवत श्रीराम हे फक्त अवतारी पुरूष नसून एक धर्म आहे. रावणाचे पुतळे जाळून काय साध्य केले ? प्रभु रामचंद्रांच्या आदर्शावर त्यांच्या आचरणातून व्यक्तिमत्व घडण्याचे कार्य केले पाहिजे. त्यासाठी स्वत:मध्ये बदल करावा लागेल.