शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

गोहत्या हा महाराष्ट्राला कलंक

By admin | Updated: January 17, 2015 22:52 IST

गोहत्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. गो मातेची पूजा करण्याऐवजी त्याची हत्या केली जाते. जो या गोमातेची हत्या करतो तो आपला भाऊ होवू शकत नाही. तो कुठल्याही धर्मातला असो,

भंडारा : गोहत्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. गो मातेची पूजा करण्याऐवजी त्याची हत्या केली जाते. जो या गोमातेची हत्या करतो तो आपला भाऊ होवू शकत नाही. तो कुठल्याही धर्मातला असो, प्रत्येक हिंदू अशा मनुष्याला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन प.पूं. रामबालकदास महाराज यांनी व्यक्त केले.विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विराट हिंदू संमेलनात रामबालकदास महाराज बोलत होते. मंचावर चित्रकुट येथील रविदास खाकी महाराज, साध्वी बालिका सरस्वती, जैविक शेतीतज्ज्ञ अन्नाजी हांडे, विहिपचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव, रमेश ठुब्रीकर, भदंत रावजी पिंडे, हबप श्याम महाराज हटवार, गोवर्धन चन्ने महाराज, नगराध्यक्ष बाबू बागडे, राजू वालिया, सुनिल मेंढे, सुभद्रा देवगडे, राम चाचेरे, रविंद्र भालेराव, डॉ. संजय एकापुरे, चिंतामण मेहर, बळवंत मुकेवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. रामबालकदास महाराज म्हणाले, हिंदू हा सनातन धर्म आहे. आराध्य दैवत श्रीराम हे फक्त अवतारी पुरूष नसून एक धर्म आहे. रावणाचे पुतळे जाळून काय साध्य केले ? प्रभु रामचंद्रांच्या आदर्शावर त्यांच्या आचरणातून व्यक्तिमत्व घडण्याचे कार्य केले पाहिजे. त्यासाठी स्वत:मध्ये बदल करावा लागेल.