शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कोरोना संकटाने विद्यार्थी झाले ऑनलाईन, पालकही त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:28 IST

जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्वच स्तरातील एकूण ९७४ शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या ७६३ प्राथमिक तर माध्यमिक विभागाच्या ...

जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्वच स्तरातील एकूण ९७४ शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या ७६३ प्राथमिक तर माध्यमिक विभागाच्या एकूण ३२ शाळा आहेत. २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली नाही. जून महिन्यात कोरोना संक्रमण उच्चस्तरावर पोहोचला असताना राज्य शासनाने शाळा बंदचा निर्णय घेतला, तो आजपर्यंत कायम आहे. जिल्ह्यातील सर्वच स्तरातील ९७४ शाळांमधील १ लाख ३६ हजार ४०५ (विद्यार्थी इयत्ता पहिली ते आठवी) घरीच विद्यार्जन करीत आहेत. अर्थात यासाठी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा आधार घेण्यात येत आहे. मात्र अनेक पालकांकडे स्मार्ट फोन नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा सावळा गोंधळही कायम आहे. त्यातच विद्यार्थ्यांचा मुलभूत शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचीही बाब समोर आली आहे. कोरोना संकटकाळात शिक्षण क्षेत्रात पाल्यांना विविध स्तरावर समस्यांचा सामना करावा लागत असून याचा परिणाम पालकांवरही जाणवत आहे.

कोट

गत सहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकत आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी तांत्रिक बाबींचा फटका शरीर व मनावर प्रतीबिंबीत होत आहे. याचा वाईट अनुभवही अनेक पालकांना येत आहे. कोरोनाचे भय अजूनही संपले नसून सरत्या वर्षातही पाल्यांच्या शिक्षणाबाबत साशंकता कायम आहे.

-मनोज बोरकर, पालक भंडारा.

कोट