शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कोरोनामुळे फळांच्या दरामध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:33 IST

कोरोनामुळे नागरिकांना रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधाेपचारापेक्षा फळांचा आहार महत्त्वाचा आहे. यामध्ये लिंबू, संत्रा, मोसंबी, किवी, नारळपाणी, टरबूज, खरबूज ...

कोरोनामुळे नागरिकांना रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधाेपचारापेक्षा फळांचा आहार महत्त्वाचा आहे. यामध्ये लिंबू, संत्रा, मोसंबी, किवी, नारळपाणी, टरबूज, खरबूज यांसह आंबा ही फळे बाजारात उपलब्ध आहेत. याचा दररोजच्या आहारात उपयोग केला तर रोग प्रतिकार शक्ती कायम वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. याबाबतचे सूत्र डाॅक्टरांना कधीचेच समजले आहे. यामुळे डाॅक्टर मंडळी फळे आणि व्यायामावर अधिक लक्ष केंद्रित करतात. सर्वसामान्य नागरिक त्यापेक्षा चमचमीत पदार्थांवर आणि मसालेदार पदार्थांवर खर्च करतात. यातून रोगालाच निमंत्रण दिले जाते. तेलकट पदार्थांनी चरबी आणि बीपीसारखे आजारही वाढतात. आहार हा खनिज पुरविणारा मुख्य स्रोत आहे. तो थेट शरीराला फळाच्या रूपात उपलब्ध होतो. प्रत्येक सिझनमध्ये विविध फळे बाजारात येतात. संचारबंदीमुळे ग्राहकांची लूट केली जात आहे.