शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

दिव्यांगांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:29 IST

दिव्यांग, अनाथ, विधवा, परित्यक्त्या, शेतकरी, शेतमजूर व माजी सैनिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसंबंधात दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील त्रिमुर्ती चौकात अन्नत्याग आंदोलन

ठळक मुद्देविविध मागण्यांचा समावेश : बच्चू कडू यांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिव्यांग, अनाथ, विधवा, परित्यक्त्या, शेतकरी, शेतमजूर व माजी सैनिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसंबंधात दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील त्रिमुर्ती चौकात अन्नत्याग आंदोलन शुक्रवारपासून सुरू केले आहे. संघटनेचे संस्थापक आ. बच्चू कडू यांनीही याला पाठींबा दिला आहे.जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समितीत्यांनी दिव्यांगांच्या कल्याणासाठी तीन टक्के निधी तातडीने वितरीत करावा, दिव्यांग व्यक्तींची नोंद करावी, तीन टक्के गाळे वाटप करावे, खुल्या प्रवर्गातील दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र घरकूल योजना राबविण्यात यावी, दीड हजार रूपये मानधन द्यावे, उत्पन्नाची अट शिथील करावी, दिव्यांगांना कर्जमाफी देण्यात यावी, भूमिहीन शेतमजूरांना शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ द्यावा, शहीद झालेल्या सैनिकांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत घ्यावे, पेरणी ते कापणीपर्यंत कामे रोहयोच्या माध्यमातून करावी आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करीत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रवी मने यांनी दिली. यावेळी शिवदास वाहाने, सुनिल कहालकर, चरणदास सोनवाने, ओमप्रकाश उंदीरवाडे, कृष्णकुमार मेश्राम, एकनाथ बाभरे, लिना साखरे, सिमा कोसरे, विद्या कुकडे, स्रेहा भांबुडकर, मुक्ता सार्वे, रंजन तिरपुडे, नारायण येवले आदींचा समावेश आहे.