शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

रोहयो योजनेतील पुलाचे बांधकाम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:17 IST

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : चांदपुर येथील शेतकºयांचे शेत शिवारात पांदन रस्त्याचे विकास कामांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली. पंरतु फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असुन पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. निधी खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.चांदपुर गावात शेतकऱ्यांचे अनुदान राशी ...

ठळक मुद्देपाईप खरेदीवरही खर्च : अन्य कामाचा थांगपत्ता नाही, चांदपूर येथील प्रकार

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : चांदपुर येथील शेतकºयांचे शेत शिवारात पांदन रस्त्याचे विकास कामांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली. पंरतु फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असुन पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. निधी खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.चांदपुर गावात शेतकऱ्यांचे अनुदान राशी वर तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने डल्ला मारले असतांना पुन्हा पांदन रस्त्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गावात सन २०१६ सत्रात डी.पी. ते आंब्याचे झाडपर्यंत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत पांदन रस्त्याचे कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याचे कामे करण्यासाठी ३ लाख ५३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. पांदन रस्त्यावर एका पुलाचे बांधकाम करण्यात आले असले तरी बाळा फडणवीस यांचे शेत शिवार नजिक पुलाचे बांधकाम करतांना फक्त पाईप घालण्यात आले आहे. या पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. पांदन रस्त्याचे प्राप्त निधीची उचल करण्यात आली आहे. यात १ लाख २५ हजार रुपयांचा निधी असुन ५ हजार रुपयाचे मस्टर काढण्यात आले आहे. दरम्यान तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने अर्धवट कार्य ठेवल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.या पांदन रस्त्यावर मुरुमाचा थांगपत्ता नाही. फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याने गावकऱ्यांच्या भुवय्या उंचाविल्या आहे. या गावात शेतकऱ्यांचे योजनांचा बोजवारा वाजविण्यात आला असल्याने न्याय देतांना अडचणी येत आहेत. तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाचा फटका विद्यमान प्रशासनाला बसत आहे. लाभार्थ्यांचे याच प्रशासनावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. ज्या गैरव्यवहारात या प्रशासनाची भुमिका नाही. यामुळे खोट्या आरोपाची जबाबदारी स्विकारण्यात येणार नाही. अशी भुमिका ग्राम पंचायत प्रशासनाने घेतली आहे. यामुळे गावात रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामाची चौकशी करुन दोषी पदाधिकारी तथा कर्मचारी विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे.पांदण रस्त्याचे पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले असून शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. रोहयो योजनेची चौकशी झाली पाहिजे.- उर्मिला लांजे,सरपंच चांदपूर