शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

रोहयो योजनेतील पुलाचे बांधकाम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:17 IST

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : चांदपुर येथील शेतकºयांचे शेत शिवारात पांदन रस्त्याचे विकास कामांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली. पंरतु फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असुन पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. निधी खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.चांदपुर गावात शेतकऱ्यांचे अनुदान राशी ...

ठळक मुद्देपाईप खरेदीवरही खर्च : अन्य कामाचा थांगपत्ता नाही, चांदपूर येथील प्रकार

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : चांदपुर येथील शेतकºयांचे शेत शिवारात पांदन रस्त्याचे विकास कामांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली. पंरतु फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असुन पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. निधी खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.चांदपुर गावात शेतकऱ्यांचे अनुदान राशी वर तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने डल्ला मारले असतांना पुन्हा पांदन रस्त्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गावात सन २०१६ सत्रात डी.पी. ते आंब्याचे झाडपर्यंत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत पांदन रस्त्याचे कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याचे कामे करण्यासाठी ३ लाख ५३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. पांदन रस्त्यावर एका पुलाचे बांधकाम करण्यात आले असले तरी बाळा फडणवीस यांचे शेत शिवार नजिक पुलाचे बांधकाम करतांना फक्त पाईप घालण्यात आले आहे. या पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. पांदन रस्त्याचे प्राप्त निधीची उचल करण्यात आली आहे. यात १ लाख २५ हजार रुपयांचा निधी असुन ५ हजार रुपयाचे मस्टर काढण्यात आले आहे. दरम्यान तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने अर्धवट कार्य ठेवल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.या पांदन रस्त्यावर मुरुमाचा थांगपत्ता नाही. फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याने गावकऱ्यांच्या भुवय्या उंचाविल्या आहे. या गावात शेतकऱ्यांचे योजनांचा बोजवारा वाजविण्यात आला असल्याने न्याय देतांना अडचणी येत आहेत. तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाचा फटका विद्यमान प्रशासनाला बसत आहे. लाभार्थ्यांचे याच प्रशासनावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. ज्या गैरव्यवहारात या प्रशासनाची भुमिका नाही. यामुळे खोट्या आरोपाची जबाबदारी स्विकारण्यात येणार नाही. अशी भुमिका ग्राम पंचायत प्रशासनाने घेतली आहे. यामुळे गावात रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामाची चौकशी करुन दोषी पदाधिकारी तथा कर्मचारी विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे.पांदण रस्त्याचे पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले असून शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. रोहयो योजनेची चौकशी झाली पाहिजे.- उर्मिला लांजे,सरपंच चांदपूर