शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

निसर्गाचे संवर्धन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:34 IST

भंडारा : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्वतोपरी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य ओ.बी. चोले यांनी केले. इंदुताई ...

भंडारा : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्वतोपरी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य ओ.बी. चोले यांनी केले. इंदुताई मेमोरियल हायस्कूल तथा कनिष्ठ कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय हरदोली येथे जागतिक निसर्ग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्राचार्य ओ.बी. चोले यांच्या अध्यक्षतेत, प्रमुख पाहुणे म्हणून खेमचंद हटवार, अनाथ पाल, वैद्य जे.आर. राऊत, त्रिशरण मेश्राम, संजय जांभूळकर, गोपाल घोती, प्रतीक राठोड, प्रा. एम.एम. सिंगनजुडे, प्रा. झोडे, नरेश चव्हाण, माधुरी मेश्राम, किशोर शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य चोले म्हणाले, निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती तयार होण्यास हजारो वर्षे लागतात, तरीपण मानव विकासाच्या नावाखाली आपल्या सुखसोयीसाठी या निसर्गनिर्मित साधनसंपत्तीचा वारेमाप उपयोग करत असल्याने ही संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मानवामध्ये आधुनिक व सुखासीन जीवनशैली रुजू लागली असून मानव आपल्या सुखासाठी निसर्गातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वारेमाप उपयोग करत असल्याने एकेकाळी घनदाट असलेली जंगले ओसाड पडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खनिज संपत्तीचा अनावश्यक वापर करण्यात येत असून यामुळे पर्यावरण प्रदूषित होत असल्याने सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होत असून अनेक दुर्धर आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच पर्जन्यमानाचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे सजीव सृष्टीचे जीवन संकटात आले आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन करण्याचा कृती संकल्प करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य ओ.बी. चोले यांनी कार्यक्रमप्रसंगी केले. संचालन खेमचंद हटवार, तर आभार प्रा. सिंगनजुडे यांनी मानले.