शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस करणार कर्जमाफीचे वर्षश्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:25 IST

मागीलवर्षी २८ जून रोजी राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या योजनेला वर्ष होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही.

ठळक मुद्देनाना पटोले : यवतमाळ येथून २८ जूनपासून आंदोलनाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागीलवर्षी २८ जून रोजी राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या योजनेला वर्ष होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे कर्जमाफी योजनेचा वर्षश्राद्ध करण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी आंदोलनाला प्रारंभ करण्यात येत आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत दिली.यावेळी पटोले म्हणाले, सरकारच्या कर्जमाफी योजनेचे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि सरकारला धारेवर धरण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाची रूपरेखा आखली आहे. याची सुरुवात यवतमाळ येथून गुरूवारपासून होत आहे. १ जुलै रोजी अकोला, २ जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील शहापूर असे येत्या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यात शेतकरी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.मागील चार वर्षाच्या कार्यकाळात जिथे दुष्काळ पडला तिथे मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. परंतु शेतकऱ्यांना मदत दिली नाही. त्या शेतकºयांना सरसकट मदत देण्याची गरज आहे. राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची तारीख ३० जूनपर्यंत वाढविली असून हे सरकार समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या शेतकºयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे.पत्रपरिषदेत जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती प्रेमदास वनवे, जि.प. सदस्य आकाश कोरे, माजी सदस्य रमेश पारधी, भरत खंडाईत उपस्थित होते.पीकविमा ऐच्छिक असला पाहिजेशेतकऱ्यांकडून विम्याची रक्कम सक्तीने वसूली करू नका. सक्तीच्या पिकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यामुळे पीकविमा योजना ऐच्छिक असला पाहिजे ही आमची मागणी राहणार आहे. आणीबाणीत कारागृहात गेलेल्यांना स्वातंत्र्य संग्राम सैनिकांप्रमाणे १० हजार रूपये पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जगाचा पोशिंदा आमचा शेतकरी हा खरा देशभक्त असून या शेतकºयांना वृद्धापकाळात १० हजार रूपये पेन्शन देण्याची खरी गरज असल्याचे पटोले यांनी सांगितले.