शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

कॉंग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

By admin | Updated: July 22, 2016 00:45 IST

केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे़ ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारच्या नियोजनशुन्य सरकार मुळे राज्यातच नव्हे

भंडारा : केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे़ ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारच्या नियोजनशुन्य सरकार मुळे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात महागाईने कळस गाठला आहे. भाजप सरकार ‘अच्छे दिन’ येणार असे दिवास्वप्न दाखवून देशवासियांची दिशाभूल केली, असा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने निदर्शने केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात घरगुती वीज दरवाढ रद्द करणे, कृषी पंपाचे भारनियमन रद्द करून २४ तास वीज पुरवठा देणे, उन्हाळी धान खरेदीचे चुकारे व्याजासह देणे, वनहक्कधारकांना वनजमिनीचे पट्टे देणे ‘पेरणी ते मळणी’ रोहयोमधून करणे, ६० वर्षावरील शेतकऱ्यांना ५ हजार रूपये दरमहा पेन्शन देणे, निराधार योजनेअंतर्गत दोन हजार रूपये पेन्शन देणे, प्रदूषित वैनगंगा नदी स्वच्छ करणे या मागण्यांचा समावेश होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर धरणे देऊन रस्ता अडविण्यात आला. आंदोलनादरम्यान विद्यूत बिलांची होळी करण्यात आली़ यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, माजी आमदार सेवक वाघाये, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रफुल्ल गुडधे, जिया पटेल, मुजीब पठाण, प्रमिला कुटे, प्रमोद तितीरमारे, मधुकर लिचडे, बशीर पटेल, सिमा भुरे, डॉ़ ब्रम्हानंद करंजेकर, सचिन घनमारे, अनिक जमा पटेल, अजय गडकरी, डॉ़ विनोद भोयर, विनायक बुरडे, नीळकंठ टेकाम, प्यारेलाल वाघमारे, भुषण टेंभुर्णे, मुकूंद साखरकर, राजकपूर राऊत, माणिक ब्राम्हणकर, शंकर राऊत, प्रभू मोहतुरे, सुनिल गिऱ्हेपुंजे, नंदु समरीत, मनोहर महावाडे, अमर रगडे, मनोहर उरकुडकर, नीळकंठ कायते, प्रेम वनवे, राजकुमार मेश्राम, एस़ एस़ आकरे, इमरान पटेल, मनोज बागडे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)