शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

कॉंग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

By admin | Updated: July 22, 2016 00:45 IST

केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे़ ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारच्या नियोजनशुन्य सरकार मुळे राज्यातच नव्हे

भंडारा : केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे़ ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारच्या नियोजनशुन्य सरकार मुळे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात महागाईने कळस गाठला आहे. भाजप सरकार ‘अच्छे दिन’ येणार असे दिवास्वप्न दाखवून देशवासियांची दिशाभूल केली, असा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने निदर्शने केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात घरगुती वीज दरवाढ रद्द करणे, कृषी पंपाचे भारनियमन रद्द करून २४ तास वीज पुरवठा देणे, उन्हाळी धान खरेदीचे चुकारे व्याजासह देणे, वनहक्कधारकांना वनजमिनीचे पट्टे देणे ‘पेरणी ते मळणी’ रोहयोमधून करणे, ६० वर्षावरील शेतकऱ्यांना ५ हजार रूपये दरमहा पेन्शन देणे, निराधार योजनेअंतर्गत दोन हजार रूपये पेन्शन देणे, प्रदूषित वैनगंगा नदी स्वच्छ करणे या मागण्यांचा समावेश होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर धरणे देऊन रस्ता अडविण्यात आला. आंदोलनादरम्यान विद्यूत बिलांची होळी करण्यात आली़ यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, माजी आमदार सेवक वाघाये, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रफुल्ल गुडधे, जिया पटेल, मुजीब पठाण, प्रमिला कुटे, प्रमोद तितीरमारे, मधुकर लिचडे, बशीर पटेल, सिमा भुरे, डॉ़ ब्रम्हानंद करंजेकर, सचिन घनमारे, अनिक जमा पटेल, अजय गडकरी, डॉ़ विनोद भोयर, विनायक बुरडे, नीळकंठ टेकाम, प्यारेलाल वाघमारे, भुषण टेंभुर्णे, मुकूंद साखरकर, राजकपूर राऊत, माणिक ब्राम्हणकर, शंकर राऊत, प्रभू मोहतुरे, सुनिल गिऱ्हेपुंजे, नंदु समरीत, मनोहर महावाडे, अमर रगडे, मनोहर उरकुडकर, नीळकंठ कायते, प्रेम वनवे, राजकुमार मेश्राम, एस़ एस़ आकरे, इमरान पटेल, मनोज बागडे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)