शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध

By admin | Updated: May 28, 2017 00:27 IST

शेतकऱ्यांच्या उन्नत शेतीसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वाेत्तर प्रयत्न करीत आहे.

चरण वाघमारे : आमदारांनी जाणल्या शेतकऱ्यांच्या भावनालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांच्या उन्नत शेतीसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वाेत्तर प्रयत्न करीत आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत प्रगती होवून सक्षम शेतकरी निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा शेतकऱ्याच्या बांध्यांवर उपलब्ध करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगिण हितासाठी वचनबद्ध असल्याचे आ. चरण वाघमारे यांनी शिवार संवाद फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.आ. चरण वाघमारे याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिवारात जावून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी शिवार संवाद फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. चरण वाघमारे यांच्यासह संदीप ताले, कविता बनकर, भाऊराव तुमसरे, तारिक कुरैशी, बंडू बनकर, राहूल डोंगरे, हरेंद्र रहांगडाले, बाळकृष्ण गाढवे, राजेश पटले, ममता घडले, राजु तोलानी, नरेंद्र गौरे, सुरेश पारधी, मनिराम गावठे, निर्मला कापसे, रूपा सोनवाने, गुरूदेव भोंडे, प्रकाश दुर्गे, बाल्या मदनकर, अशोक उईके, नंदलाल खंडाते, रेखा धुर्वे, महेश उचिबगले, संजय कावळे, बंडू गौपाले, गोविंद खुने, फुलचंद गौपाले, अशोक रहांगडाले व शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.आ. वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचे तात्काळ निर्देश दिले. आ. वाघमारे यांनी विरोधी पक्षाच्या १५ वर्षाच्या "जुल्मी" वनवासातून शेतकऱ्यांना भाजप सरकारने अडीच वर्षातच बाहेर काढून शेतीसंबंधाच्या सर्वच विभागाला भरभरून निधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १५ वर्षात विरोधकांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांना फक्त २३ हजार विद्युत कनेक्शन शेतीसाठी फक्त आठ तास विज व एक इंचही सिंचन या काळात वाढली नाही. याउलट भाजप सरकारने अडीच वर्षात शेतकऱ्यांना दोन लाख ७५ हजार विद्युत कनेक्शन दिले आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून हजारो हेक्टर शेतीसाठी सिंचनाची सोय व १२ तास विद्युत पुरवठा यासह शेततळे धडक सिंचन योजनेमार्फत दहा हजार विहिरी व विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठे करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे आता शेतीतही अच्छे दिवसाची सुरवात झाली असल्याचे आ. चरण वाघमारे यांनी सांगितले. या शिवार संवाद फेरी कार्यक्रमाच्या माध्यमातून सितासावंगी, धुटेरा, पाथरी, डोंगरी बु., गर्रा बघेडा, आंबागड, लोहारा या पं.स. क्षेत्रातील शेतकऱ्यांचा आ. चरण वाघमारे यांनी प्रत्यक्ष संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. सोदेपूर येथे आ. वाघमारे यांनी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तलावातील गाळ काढण्याच्या कामाचे भूमिपूजन करून अर्धातास शेतकऱ्यांसह तलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.