शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वरठी रस्त्यासाठी जिल्हाधिकारी साहेब, आता तुम्हीच लक्ष घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST

गत दोन - अडीच महिन्यांपासून रस्ता पूर्णपणे उखडून पडला आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचे का दुर्लक्ष होत आहे. हे न समजण्या पलिकडचे कोडे आहे. राज्यमार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून रस्त्यावरुन प्रवास करताना जीव जातो की काय असा प्रश्न पडत आहे. याच मार्गाने गुरुवारी दुपारी अनेक मंत्र्यांचा ताफा तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा देखील प्रवास झाला. असे असताना रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष का असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

ठळक मुद्देतात्काळ दुरुस्तीकरणाची मागणी। मार्गावरील रेतीची अवैध वाहतूक बंद करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील तुमसर मार्गावरील शास्त्री चौक ते वरठी रस्त्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाहनधारकांना खड्ड्यातून वाहने काढताना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. हा रस्ता भंडारा शहरात प्रवेश करणारा मुख्य मार्ग असून गत काही दिवसापासून या रस्त्याबद्दल नागरिकांतून ओरड होत आहे. मात्र तरी देखील बांधकाम विभागाला जाग येत नसल्याने आता जिल्हाधिकारी साहेब, आता तुम्हीच या रस्त्याकडे लक्ष घाला असा सूर नागरिकांसह सामान्य नागरिकांतून होत आहे. रस्ता ठिकठिकाणी उखडला असून राज्य मार्ग वाहनधारकांसाठी जीवघेणी कसरत ठरत आहे.गत दोन - अडीच महिन्यांपासून रस्ता पूर्णपणे उखडून पडला आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचे का दुर्लक्ष होत आहे. हे न समजण्या पलिकडचे कोडे आहे. राज्यमार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून रस्त्यावरुन प्रवास करताना जीव जातो की काय असा प्रश्न पडत आहे. याच मार्गाने गुरुवारी दुपारी अनेक मंत्र्यांचा ताफा तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा देखील प्रवास झाला. असे असताना रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष का असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. तुमसर, मोहाडीकडे जाणारा मुख्य मार्ग असल्यामुळे या महामार्गावर सतत मोठी वर्दळ असते. महापूरानंतर या महामार्गची वाईट अवस्था झाली आहे.शास्त्री चौक ते वरठी रस्त्याची दुरुस्ती न केल्यास भाकपच्यावतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा हिवराज उके, यादोराव बांते, सदानंद इलमे, प्रितेश धारगावे यांनी दिला आहे.जीवीतहानीची प्रतीक्षा करताय कायमध्यप्रदेशकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मोठी वाहने जाताच दुचाकीधारकांना दगड गोट्यांसह धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा याबाबत निवेदने देवून झाली मात्र बांधकाम विभागाला मात्र जाग येत नसल्याने संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना जीवीतहानीची प्रतिक्षा आहे काय असा सवाल विचारला जात आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकcollectorजिल्हाधिकारी