शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

निरोप समारंभात भारावले जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:47 IST

अधिकारी येतात आणि जातात. परंतु ते कायम कुणाच्या स्मरणात राहत नाहीत. एखादा अधिकारी आपल्या कार्यशैलीने कर्मचाऱ्यांमध्ये स्थान निर्माण करतो आणि सामान्यांचे प्रश्न स्वत:चे समजून पोटतिडकीने निवारण करतो, अशा अधिकाऱ्याला निरोप देताना त्यांच्या अधिनस्थ सारे अधिकारी आणि कर्मचारी भावविभोर होतात,....

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अधिकारी येतात आणि जातात. परंतु ते कायम कुणाच्या स्मरणात राहत नाहीत. एखादा अधिकारी आपल्या कार्यशैलीने कर्मचाऱ्यांमध्ये स्थान निर्माण करतो आणि सामान्यांचे प्रश्न स्वत:चे समजून पोटतिडकीने निवारण करतो, अशा अधिकाऱ्याला निरोप देताना त्यांच्या अधिनस्थ सारे अधिकारी आणि कर्मचारी भावविभोर होतात, ती त्यांच्या यशाची आणि लोकप्रियतेची पावती ठरते, असाच काहीसा प्रकार गुरूवारला मावळते जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निरोप देताना पाहायला मिळाला.जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना आज छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, स्मिता पाटील, अर्चना मोरे, शिल्पा सोनाले यांच्यासह तहसिलदार आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नवे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांच्या हस्ते सुहास दिवसे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.दिवसे यांनी वर्षभराच्या कार्यकाळात शाश्वत विकासाच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करून अंमलबजावणी सुरू केली. आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी मनरेगा प्लस ही संकल्पना मांडली. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणी व प्रशिक्षणावर भर देऊन सक्षम प्रशासन ही संकल्पना रूजू केली. शिक्षणाला नवी ऊर्जा मिळावी व विद्यार्थ्यांवर बालवयापासून संस्कार रूजविण्या-साठी त्यांनी २१ कौशल्य व १० मुल्य असलेला ‘सक्षम’ हा उपक्रम राबविला. याउपक्रमांतर्गत शिक्षकांना प्रशिक्षीत करून जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले, अशा शब्दात त्यांच्या कार्याचे आज कौतुक झाले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी