शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

मारहाणीच्या निषेधार्थ अड्याळ कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:02 IST

जनावरांची कत्तलखान्यात रवानगी करणारे वाहन ग्रामस्थांनी पकडल्यानंतर अवैध तस्करांनी ग्रामस्थांनाच मारहाण केली. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज सोमवारला अड्याळवासीयांनी कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर अड्याळ व परिसरातील हजारो नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिले.

ठळक मुद्देग्रामस्थ, महिला मोर्चात सहभागी : सीबीआयकडून चौकशीची मागणी

विशालरणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : जनावरांची कत्तलखान्यात रवानगी करणारे वाहन ग्रामस्थांनी पकडल्यानंतर अवैध तस्करांनी ग्रामस्थांनाच मारहाण केली. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज सोमवारला अड्याळवासीयांनी कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर अड्याळ व परिसरातील हजारो नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिले.पोलीस प्रशासनाने आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली परंतु या मारहाणीत काही महिला व मुख्य आरोपी बाबु पटेल यांचा समावेश असतानाही समाधारकारक कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे महिलांनी अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. ही घटना घडली तेव्हापासून दोन दिवसात भंडारा जिल्ह्यातील ७२ गोतस्करांवर कार्यवाही करण्यात आली. या घटनेनंतर जिल्हा पोलीस एवढी मोठ्या प्रमाणात कारवाई करतात आधीच हे धाडसत्र सुरू असते तर ही घटना घडली असती का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.अड्याळ व परिसरात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. त्यांच्याकडून चिरीमीरीची मोठी देण दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला.दरम्यान, सौंदड, खापरी पुनर्वसनवासियांनी रविवारला रात्री घेतलेल्या बैठकीत विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व ग्रामवासीय सहभागी होते. या बैठकीत गो-तस्करी व घरात घुसून महिलांना मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून जिल्ह्यतून तडीपार करण्यात यावे,पोलीस ठाण्यात आलेल्या ग्रामस्थांवर लाठीमार करण्यात आला. तो आदेश कुणी दिला? मुख्य आरोपी मोकाट का? घटनेच्या दिवशी कर्तव्यावर असणाºया पोलीस कर्मचाºयांना निलंबित करा आणि जखमींना शासकीय मदत देण्यात यावी, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.हा तर आरोपींनी केलेला सामूहिक हल्लागो-तस्करीचा अवैध व्यवसाय संपूर्ण भंडारा जिल्हाभर सुरु आहे. हा व्यवसाय करणाºयांमध्ये गुंड प्रवृत्तीचा लोकांचा समावेश आहे. हे अवैध व्यवसाय पोलीस प्रशासनाच्या पाठबळाने सुरु बिनदिक्कतपणे सुरू आहेत. अड्याळ येथील घटना आरोपींनी ग्रामस्थांवर केलेला सामूहिक हल्ला आहे. या प्रकरणातील संपूर्ण आरोपींना अटक करण्यात यावी आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चमूकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय एकाुपरे यांनी केली.