शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

सामाजिक बांधिलकी जोपासणारे सिहरी गाव

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

ज्या गावात सामाजिक बांधिलकी जोपासणारे नागरीक असतील त्या गावात कधीही शांतता चिरकाल टिकून राहते.

विलास बन्सोड उसर्राज्या गावात सामाजिक बांधिलकी जोपासणारे नागरीक असतील त्या गावात कधीही शांतता चिरकाल टिकून राहते. मोहाडी तालुक्यातील सिहरी हे एक छोटेसे गाव आहे. हा गाव पुतळयाचे गाव म्हणून प्रसिध्द आहे. या गावात प्रवेश करण्याआधीच हे पुतळे पहावयास मिळतात. संपूर्ण एकाच ठिकाणी आठ पुतळे असल्याने येथील परिसर रम्य व शांततामय दिसते.२५ वर्षापूर्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते शंकर पानतावने यांनी स्वकर्तुत्व लोक वर्गणी या सदराखाली गावात पुतळे बनविण्यासाठी प्रारंभ केला. या पुतळयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सिध्दार्थ गौतम बुध्द, महात्मा ज्योतीबा फुले, गुरु किसनदास, नागमंदीर आदीचे पुतळे. त्यावेळी बांधकाम करण्यात आले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकराचें दोन पुतळे तर गौतम बुध्दाचे दोन पुतळे यांचा समावेश आहे.हा नैसर्गिक रम्य ठिकाण मात्र विकासापासून वंचित आहे. यात मुख्य समस्या पाण्याची आहे. पुतळ्याजवळ दोन घरे आहेत. हि जागा गावापासून दोनशे मिटर दूर आहे. त्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने येथील दोन घरांना पायपीट करावी लागते. बाहेरुन येणाऱ्या नागरिकांनाही पाण्यापासून वंचितच राहावे लागते. शासनाकडून विविध योजना पर्यटनाच्या दृष्टीकोणातून सुरु आहेत. पण सिहरी गावाला कुणीही ढुंकून पाहत नाही. शासनाने येथे सोयी सुविधा द्यावेत अशी मागणी येथील नागरिकांनी कित्येकदा केली पण विकासापासून वंचितच आहे.राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे पुतळयाचे स्मारक परिसरातील सौंदर्यीकरण करणे आदीचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून आतापर्यंत त्याचे साधे उत्तरही आले नाही. या परिसराचा विकास व्हायला पाहिजे- ईस्तारी बेलेकर, तंटामुक्त अध्यक्ष सिहरी.