शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

दोन दशकांपासून रस्ता, नालीसाठी नागरिकांचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

शहरातील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येत असलेल्या तकीया वॉर्ड परिसरातील काही अंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम झालेले नाही. परिणामी रस्ते व नाली बांधकामासाठी नागरिकांचा स्थानिक प्रशासनाशी संघर्ष सुरु आहे. निवेदन देवूनही समस्या सुटत नसतील तर दाद कुणाकडे मागायची असा प्रश्नही रहिवासी विचारीत आहेत.

ठळक मुद्देप्रभाग क्रमांक ८ : निवेदन देऊनही समस्या सुटेना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येत असलेल्या तकीया वॉर्ड परिसरातील काही अंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम झालेले नाही. परिणामी रस्ते व नाली बांधकामासाठी नागरिकांचा स्थानिक प्रशासनाशी संघर्ष सुरु आहे. निवेदन देवूनही समस्या सुटत नसतील तर दाद कुणाकडे मागायची असा प्रश्नही रहिवासी विचारीत आहेत.गत दोन दशकांपासून प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत मैदामीलच्या मागे व नविन म्हाडा कॉलनी यादरम्यान असलेल्या रस्ते बनलेले नाहीत. परिणामी नाल्यांचेही बांधकाम झालेले नाही. यासंदर्भात तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना येथील रहिवाश्यांनी समस्या सोडविण्यासंदर्भात मागणीचे निवेदन दिले होते.निवेदनात नमुद केल्याप्रमाणे प्रभागातील पाखमोडे यांच्या घरापासून ते लांबट यांच्या घरापर्यंत नविन पाणीपुरवठा जलवाहिनी घालण्यात यावी, तसेच याच मार्गावर नविन सिमेंट नाली व रस्त्याचे बांधकाम करुन द्यावे, अशी मागणी आहे. गत दशकांपासून याबाबत पालिकेला पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र समस्यांकडे पालिका पदाधिकारीही दुर्लक्ष करीत आहे. नाली नसल्याने सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असते. याचा सर्वात जास्त फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. पथदिव्यांची समस्याही भेडसावत आहे.मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात के. एम. मेश्राम, अंजू भांडारकर, सिंधू मते, लक्ष्मी मेश्राम, एन. के. साठवणे, सदानंद आगाशे, प्रणय मेश्राम, भजनकर आदींच्या स्वाक्षºया आहेत.पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्षदोन दशकांपासून नविन म्हाडा वसाहतजवळील समस्या आवासून उभ्या असतांना पदाधिकाºयांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. रस्ता व नालीसाठी पालकमंत्री ते पालिका पदाधिकाºयांपर्यंत निवेदन देवूनही त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.