शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

केंद्रीय पथकाची दुस-यांदा लाखांदूर तालुक्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:28 IST

प्राप्त माहिती नुसार , यंदाच्या खरिपात तालुक्यात जवळपास २६ हजार हे.क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती.मात्र तालुक्यातील चुलबंद ...

प्राप्त माहिती नुसार , यंदाच्या खरिपात तालुक्यात जवळपास २६ हजार हे.क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती.मात्र तालुक्यातील चुलबंद व वैनगंगा या नद्यांना तब्बल तीनदा पूर आल्याने तालुक्यातील जवळपास८ हजार ७७५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. दरम्यान ऑगष्ट महिन्याच्या अखेरीस आलेल्या पुराने वैनगंगा व चुलबंद नदीकाठावरील व लगतच्या एकुण १६ गावातील पिक शेती पुर्णत:नष्ट झाली होती. या परिस्थितीत त्यावेळी सप्टेंबर महिन्यात केंद्रीय पथक तालुक्यात येवून पुरपरिस्थीतीची व नुकसानीची पहाणी करुन शासनाकडून शेतक-यांना आवश्यक मदत मिळण्यासाठी शिफारस करण्याची अपेक्षा होती.मात्र त्यावेळी देखील सदर पथकाने तालुक्यातील पुर परिस्थीतीची व नुकसानीची दखल न घेता परस्पर दौरा रद्द केल्याने त्यावेळी देखील घोर निराशा झाली होती.

दरम्यान यावेळी पूर, तुडतुडा व परतीच्या पावसाने झालेल्या सामुहीक नुकसानीचा आढावा घेत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर केंद्रीय पथक पहाणी करुन उपाय योजना सुचविनार असे अपेक्षीत असतांना पुन्हा एकदा दौरा रद्द करण्यात आल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एकुणच तब्बल दोनदा केंद्रीय पथकाने क्षतीग्रस्त शेतक-यांच्या नुकसानीची दखल न घेता तालुक्याकडे पाठ दाखविल्याने शासन प्रशासनाच्या उदासीनते विरोधात शेतक-यात निषेध दर्शविला जात आहे.