शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

बंधने झुगारुन साजरा झाला ‘व्हॅलेंटाईन डे’

By admin | Updated: February 15, 2015 00:36 IST

भंडारा शहर प्रतिनिधी : प्रेम हे अडीच शब्दाचे वाक्य. म्हणायला अवघड नसले तरी ते व्यक्त करताना अनेकांची भंबेरी उडते. प्रेम हे आंधळे असते. प्रेमाला उपमा नाही.

भंडारा : भंडारा शहर प्रतिनिधी : प्रेम हे अडीच शब्दाचे वाक्य. म्हणायला अवघड नसले तरी ते व्यक्त करताना अनेकांची भंबेरी उडते. प्रेम हे आंधळे असते. प्रेमाला उपमा नाही. महाविद्यालयीन युवक-युवतींसोबतच विवाहितांचे गुलाबी प्रेमप्रकरण समोर येत आहेत. अशा प्रेमविरांच्या पर्वणीचा दिवस म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे'. शनिवारी प्रेमविरांनी सर्व बंधने तोडून हर्षोल्हासात साजरा केला. व्हॅलेंटाईन डेसारख्या पाश्चात्य संस्कृतीमुळे भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे. भारतीय संस्कृतीला जगात मोठे मानाचे स्थान आहे. येथील संस्कृती शिकायला जगातील युवक-युवती भारतात येतात. मात्र, या संस्कृतीला पाश्चात्य संस्कृतीमुळे आता धोका निर्माण झाला आहे. महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी तर व्हॅलेंटाईन डे मोठ्या पर्वणीचा दिवस असतो. या दिवसाची हा युवावर्ग मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात. आज युवावर्गाने गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त केले. यामुळे बाजारात गुलाबाच्या फुलाचे भावही वधारलेले होते. अनेक युवक-युवती नानाविध कारणे सांगून घराबाहेर पडलेत. महाविद्यालय किंवा नियोजित ठिकाण गाठून प्रियकर किंवा प्रेयशीसोबत ते निवांत ठिकाणी जाऊन दिवस घालविला. शनिवार असल्याने व्हॅलेंटाईन दिन अविस्मरणीय व्हावा, यासाठी अनेक युगुलांनी कोरंभी, रावणवाडी अशा पर्यटनस्थळी घालविला. तर काहींनी देवदर्शन घेऊन पुढील वाटचालीसाठी देवाला साकडे घातले. (शहर प्रतिनिधी)व्हॅलेंटाईन डे, रोमच्या एका पुजारीच्या नावावर मनविण्यात येतो. इसवी सन २६९ मध्ये ते शहीद झाले आणि १४ फेब्रुवारी २६९ ला फ्लेमिनियात दफन केले. त्यांच्या थोरवीमुळे त्यांची आठवण सदोदित रहावी यासाठी हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. भारतात १९९२ पासून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येत आहे. पाश्चिमात्य संस्कृतिमुळे भारतीय संस्कृतीला धोका पोहचत आहे. देशातील अनेक थोर महात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य करून दिले. त्यांचे स्मरण रहावे, यासाठी जयंती व पुण्यतिथी सारखे कार्यक्रमा ऐवजी आता व्हॅलेंटाईनला महत्व प्राप्त होत असल्याने हिंदूत्ववादी संघटनांनी याला विरोध केला आहे.व्हॅलेंटाईन डे ही पाश्चिमात्य संस्कृती असल्याने भारतीय संस्कृतीला धोका निर्माण होत असल्याचा आव हिंदूत्ववादी संघटनांनी आणला. देशभरात या विरोध होत असताना भंडारा शहरात मात्र याचा अपवाद दिसून आला.