शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

साथीच्या आजारांची लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:40 IST

पिण्याचे पाणी गाळून व दहा मिनिटे उकळून तसेच शुद्धीकरण केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन गोळ्या किंवा ...

पिण्याचे पाणी गाळून व दहा मिनिटे उकळून तसेच शुद्धीकरण केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन गोळ्या किंवा द्रावण वापरावे. जेवणापूर्वी व बाळास भरविण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे. जुलाब झाल्यास ओआरएस पाकिटे शासकीय, निमशासकीय दवाखान्यातून मोफत घ्यावीत. तसेच ताक, डाळीचे पाणी किंवा भाताची पेज इत्यादी भरपूर प्रमाणात घ्यावेत. ताजे अन्नपदार्थांचे सेवन करावे.

कीटकजन्य आजारांची लागण होऊ नये म्हणून नागरिकांनी गावात असलेले निरूपयोगी वस्तू (निकामी टायर्स, फुटकी भांडी इत्यादी) या ठिकाणी पाणी साचू देऊ नये. नागरिकांनी प्रामुख्याने घराच्या परिसरात, गुरांच्या गोठ्यात नियमित स्वच्छता करावी. शेणाचे खड्डे किंवा शेणखत गावापासून दूर राहतील याची खबरदारी घ्यावी. कीटकांपासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करावा तसेच झोपतांना शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकला जाईल असे कपडे वापरावेत. ताप आल्यास दुर्लक्ष करू नये व त्वरित दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.