शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

ओल्या कडपांना अंकुर फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:14 IST

अड्याळ व परिसरातील शेकडो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. धानाला आधी रोगाने मारले आणि आता पावसाने. येथील शेतकºयांनी करायचे तरी काय?

ठळक मुद्देप्रसाशनाचे दुर्लक्ष : बळीराजा पुन्हा संकटात, अड्याळ परिसरातील व्यथा

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ व परिसरातील शेकडो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. धानाला आधी रोगाने मारले आणि आता पावसाने. येथील शेतकºयांनी करायचे तरी काय? दिवाळी आनंदात जावी म्हणून येथील शेतकºयांनी अथक परिश्रम घेतले. पण शेवटी निसर्गाने दगा दिला. मागील दिवसात आलेल्या पावसाने बºयाच शेतकºयांच्या धानाच्या कडपा ओल्या झाल्याने धानाला अंकुर आले आहेत. काही धान हे काळे कुट्ट पडले आहेत. काही शेतकºयांचे शेतात उभे असणारे धानपिक हे जमीनदोस्त झाले आहे.शेतकºयांचे आर्थिक बजेट ज्यावर पूर्णत: अवलंबून असते अशा शेतकºयाने अशावेळी करायचे तरी काय? मुलीचे लग्न, हातऊसणवारी देणे, अशावेळी काय करायचे? सण, उत्सवानिमित्त लागणारा पैसा कुठून आणायचा? दरवेळेला हीच समस्या राहिली तर शेतकºयांनी करायचे तरी काय?.धानाला २८०० रूपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, ही मागणी कधी पूर्ण होणार असा प्रश्नही शेतकरी विचारीत आहेत.अड्याळ व परिसरातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त झाला असला तरी प्रशासन मात्र उदासीन असल्याचे बोलले जात आहे.अड्याळ व परिसरातील शेतकरी सध्या धास्तावलेल्या स्थितीत आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे जे करायला गेले तेथे अपयशच. या आधी हलक्या आणि भारी धानावर रोगाची लागण आली असताना शेतकºयांनी त्यासाठी जे नाही ते औषध फवारणी केली होती. त्यानंतर एका पाण्याने हातची फसल जाणार म्हणून दिवसरात्र शेतात राहून शेतीला पाणी दिले आणि आता सर्व बाजू बरोबर असताना मात्र निसर्गानेच दगा दिला आणि तोंडचा घास हिरावल्यासारखे झाले. परिसरातील नेतेमंडळी यावेळी गप्प का? असे बोलल्या जाते.दरवेळेला काही ना काही स्थिती उत्पन्न होते आणि त्याची सर्वात आधी झळ शेतकºयांना भोगावी लागते. प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घेऊन शेतकºयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मागणी यावेळी होत आहे.