शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भाजपने सांगावे किती गावे आदर्श झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:00 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व खासदारांना एक गाव निवडून त्याला आदर्श बनविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, प्रफुल्ल पटेल यांनी गोरेगाव तालुक्यातील ग्राम पाथरीची निवड केली. आज सांसद आदर्श गाव अंतर्गत गावचा चेहरामोहरा बदलला असून गावच्या विकासासह गावकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे.

ठळक मुद्देवर्षा पटेल : गोरेगाव तालुक्यात विविध ठिकाणी प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व खासदारांना एक गाव निवडून त्याला आदर्श बनविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, प्रफुल्ल पटेल यांनी गोरेगाव तालुक्यातील ग्राम पाथरीची निवड केली. आज सांसद आदर्श गाव अंतर्गत गावचा चेहरामोहरा बदलला असून गावच्या विकासासह गावकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. मात्र भाजपने आता त्यांची किती गावे आदर्श झाली हे सांगावे असा सवाल वर्षा पटेल यांनी केला.कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंँग्रेस-पिरिपा-खोरिपा व मित्र पक्षाचे संयुक्त उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या गोरेगाव तालुक्यातील प्रचार सभांत त्या रविवारी (दि.३१) बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, पी.जी.कटरे, राजलक्ष्मी तुरकर, वैशाली तुरकर, केवल बघेले, डेमेंद्र रहांगडाले,राजू भेलावे, महेंद्र चौधरी, श्रीप्रकाश रहांगडाले, जितेंद्र कटरे यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. पुढे बोलताना पटेल यांनी, घोषणाबाजी करणाऱ्या मोदी लहरीत सन २०१४ मध्ये प्रफुल्ल पटेल यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यानंतरही क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पक्षाने त्यांना राज्यसभेतून खासदार बनविले. आपला जिल्हा धान उत्पादक जिल्हा असून येथील शेतकरी फक्त शेतीवरच अवलंबून आहेत.मोदींनी सरकार सत्तेवर येताच संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करणार असे म्हटले होते. मात्र घोषणाबाजांनी घोषणा केली विसरून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा करणाºयांसोबत काय करावे हे जतनेला चांगलेच माहिती आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक