शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

महासमाधी महास्तूप तथागत बुद्धांची जीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:34 IST

पय्या मेत्ता संघाद्वारा निर्मित भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्टीय स्तराच्या रुयाड सिंदपुरी येथील महासमाधीभूमी महास्तुप परीसरात साकारण्यात आलेले भगवान बुद्धांच्या जीवनावरील प्रसंग पर्यटक, उपासक, उपासिकांना शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देत आहेत.

ठळक मुद्देआज बुद्ध पोर्णिमा : अहिंसा, शांती, समता व बंधुत्वाचा संदेश

लोकमत न्युज नेटवर्कपवनी : पय्या मेत्ता संघाद्वारा निर्मित भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्टीय स्तराच्या रुयाड सिंदपुरी येथील महासमाधीभूमी महास्तुप परीसरात साकारण्यात आलेले भगवान बुद्धांच्या जीवनावरील प्रसंग पर्यटक, उपासक, उपासिकांना शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देत आहेत. महासमाधी महास्तूप म्हणजे तथागत बुद्धांची जीवनीच आहे.पय्या मेत्ता संघद्वारा निर्मित या महास्तुपाने संपूर्ण जिल्ह्याला जगाच्या नकाशावर नेवून ठेवले आहे. धम्मदुत भदंत संघरत्न मानके यांच्या अथक परिश्रमातुतनप तयार झालेला हा महास्तुप भारत जपान मैत्रीचा प्रतीक ठरला आहे. या महास्तुपाला दररोज मोठ्या संख्येने पर्यटक, उपासक, उपासीका मोठ्या भेट देतात या महास्तुपाच्या परिसरात मुर्तीच्या रुपात साकारण्यात आलेल्या भगवान बुद्धांच्या जीवनावरील पहील्या प्रसंगात जात असलेली प्रेत यात्रा, दु:खी म्हातारा पाहून भावूक झालेले घोड्यावरील राजमुमार सिध्दार्थ पाहणाऱ्याच्या मनाला भावनाविभोर करते. नंतरच्या प्रसंगात ग्यानप्राप्ती झाल्या नंतर भुकेने व्याकुळ झालेल्या भगवान बुद्धांना दानपात्रात देत असलेली सुजाता पाहतांना हा प्रसंग खरा वाटतो नंतरच्या प्रसंगता सारनाथ येथे भगवान गौतम बघ्द आपल्या पाच शिष्यांना उपदेश करीत असतांनाचा प्रसंग साकारण्यात आला आहे.पुढे भगवान बुद्धांना ग्यान , तपस्या करतांनी साकारण्यात आलेली प्रतीमा अप्रतीम आहे. येथील भगवान बुघ्दांची वाढलेली दाढी, अस्थीर झालेले शरीर पाहून पाहणारे भावूक होतात. या मध्ये भगवान बुघ्दांच्या शरीरातील एक एक अस्थी पंजर दर्शविले आहे. नंतरच्या प्रसंगात भगवान बुघ्दांचे महापरिनिर्वाण दर्शविण्यात आले आहे.भगवान बुघ्दांच्या जीवनावरील प्रसंग पर्यटक स्वताला धन्या णाल्याचे मानतात. महास्तुप आगळा वेगळा वैशिष्टसपूर्ण ठरता आहे. तसेच हे साकारण्यात आलेले तिकिेच अप्रतीम ठरले आहेत. भगवान बुघ्दांच्या जीवनावरील सर्व प्रसंग पाहुन पर्यटक बुघ्दांचे पंचशिलाचे तत्व आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात हे प्रसंग पर्यटकांना अहिंसा, शांती, समता व बंधुत्वाचा संदेश देवून जातात.