शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

महासमाधी महास्तूप तथागत बुद्धांची जीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:34 IST

पय्या मेत्ता संघाद्वारा निर्मित भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्टीय स्तराच्या रुयाड सिंदपुरी येथील महासमाधीभूमी महास्तुप परीसरात साकारण्यात आलेले भगवान बुद्धांच्या जीवनावरील प्रसंग पर्यटक, उपासक, उपासिकांना शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देत आहेत.

ठळक मुद्देआज बुद्ध पोर्णिमा : अहिंसा, शांती, समता व बंधुत्वाचा संदेश

लोकमत न्युज नेटवर्कपवनी : पय्या मेत्ता संघाद्वारा निर्मित भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्टीय स्तराच्या रुयाड सिंदपुरी येथील महासमाधीभूमी महास्तुप परीसरात साकारण्यात आलेले भगवान बुद्धांच्या जीवनावरील प्रसंग पर्यटक, उपासक, उपासिकांना शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देत आहेत. महासमाधी महास्तूप म्हणजे तथागत बुद्धांची जीवनीच आहे.पय्या मेत्ता संघद्वारा निर्मित या महास्तुपाने संपूर्ण जिल्ह्याला जगाच्या नकाशावर नेवून ठेवले आहे. धम्मदुत भदंत संघरत्न मानके यांच्या अथक परिश्रमातुतनप तयार झालेला हा महास्तुप भारत जपान मैत्रीचा प्रतीक ठरला आहे. या महास्तुपाला दररोज मोठ्या संख्येने पर्यटक, उपासक, उपासीका मोठ्या भेट देतात या महास्तुपाच्या परिसरात मुर्तीच्या रुपात साकारण्यात आलेल्या भगवान बुद्धांच्या जीवनावरील पहील्या प्रसंगात जात असलेली प्रेत यात्रा, दु:खी म्हातारा पाहून भावूक झालेले घोड्यावरील राजमुमार सिध्दार्थ पाहणाऱ्याच्या मनाला भावनाविभोर करते. नंतरच्या प्रसंगात ग्यानप्राप्ती झाल्या नंतर भुकेने व्याकुळ झालेल्या भगवान बुद्धांना दानपात्रात देत असलेली सुजाता पाहतांना हा प्रसंग खरा वाटतो नंतरच्या प्रसंगता सारनाथ येथे भगवान गौतम बघ्द आपल्या पाच शिष्यांना उपदेश करीत असतांनाचा प्रसंग साकारण्यात आला आहे.पुढे भगवान बुद्धांना ग्यान , तपस्या करतांनी साकारण्यात आलेली प्रतीमा अप्रतीम आहे. येथील भगवान बुघ्दांची वाढलेली दाढी, अस्थीर झालेले शरीर पाहून पाहणारे भावूक होतात. या मध्ये भगवान बुघ्दांच्या शरीरातील एक एक अस्थी पंजर दर्शविले आहे. नंतरच्या प्रसंगात भगवान बुघ्दांचे महापरिनिर्वाण दर्शविण्यात आले आहे.भगवान बुघ्दांच्या जीवनावरील प्रसंग पर्यटक स्वताला धन्या णाल्याचे मानतात. महास्तुप आगळा वेगळा वैशिष्टसपूर्ण ठरता आहे. तसेच हे साकारण्यात आलेले तिकिेच अप्रतीम ठरले आहेत. भगवान बुघ्दांच्या जीवनावरील सर्व प्रसंग पाहुन पर्यटक बुघ्दांचे पंचशिलाचे तत्व आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात हे प्रसंग पर्यटकांना अहिंसा, शांती, समता व बंधुत्वाचा संदेश देवून जातात.