शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

मोहरी येथील लाभार्थी घरकुलापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

गरीब गरजू भुमिहिन शेतमजूरांना वरदार ठरत आहे. मात्र ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे गरजू लाभार्थी कोसो दूर आहे. धामणी येथील एकनाथ झिंगरु शहारे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परिशिष्ट ‘ब’ मध्ये नाव असून घरकूल यादीतील ५२ परिशिष्ट ब मध्ये ३० या क्रमांकावर आहे. तरीही त्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही.

ठळक मुद्देयादीत मात्र नाव समाविष्ट : लाभ देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा चौ : घरकूल योजना ही गरीब गरजू भुमिहिन शेतमजूरांना वरदार ठरत आहे. मात्र ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे गरजू लाभार्थी कोसो दूर आहे. धामणी येथील एकनाथ झिंगरु शहारे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परिशिष्ट ‘ब’ मध्ये नाव असून घरकूल यादीतील ५२ परिशिष्ट ब मध्ये ३० या क्रमांकावर आहे. तरीही त्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही.घरकूल मिळावे म्हणून त्यांनी संबंधित विभागाला निवेदन दिले. तरीही कुणीही भिरकावून पाहिले नाही. त्यांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी आहे.पवनी पचांयत समितीच्या भोंगळ कारभाराने अगोदरच जनता त्रस्त झाली आहे. लाभार्थ्यांची घरकूलासाठी निवड करणे हे जरी ग्रामपंचायतीचे काम असले तरी मात्र तो लाभार्थी योग्य आहे किंवा नाही हे काम पंचायत समितीचे आहे, पण तसे होत नाही.गरजू लाभार्थ्यांना डावलून दुसऱ्याच लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळत आहे. धामणी येथील एकनाथ शहारे हा येथील भुमिहिन शेतमजूर आहे. त्यांचे घर मातीचे आहे. पावसाचा तडाखा सहन करीत कुटूंब पडक्या घरात राहत आहे.गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून ग्रामपंचायत स्तरावर चौकशी करण्यात यात ग्रामसभेत पाच लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यात या लाभार्थ्यांचा समावेश आहे. मात्र यांचे नाव यादीमध्ये असताना सुध्दा नाव ऑनलाईन आले नाही म्हणून त्यांना मागील तीनवर्षापासून कार्यालयाचे उंबरठे झिझवावे लागत आहे.ग्रामपंचायतीने ही यादी पंचायत समितीला दिली. ती यादी आॅनलाईन करुन शासनाकडे पाठविणे ही जबाबदारी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे आहे. ज्या लाभार्थ्यांचे नाव मागे आहेत. त्यांचे बांधकाम सुध्दा सुरु झाले आहेत. मात्र या लाभार्थ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा लाभार्थी या योजनेपासून कोसो दूर आहे. राहते घर पडल्यावर एखाद्याचा जीव गेलवर प्रशासनाला जाग येईल काय? असा प्रश्न या लाभार्थ्याला पडला आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना