शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

साकोलीला सौंदर्यीकरणाचा फटका

By admin | Updated: September 19, 2015 00:46 IST

जसजशी शहराची लोकसंख्या वाढत आहे. तसतशी अतिक्रमणाची समस्याही वाढत आहे.

साकोली : जसजशी शहराची लोकसंख्या वाढत आहे. तसतशी अतिक्रमणाची समस्याही वाढत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे शहरात वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे. साकोली येथील चौक, रस्ते व गल्लीबोळात अतिक्रमणाचा विळखा आहे.अतिक्रमण निर्मूलनाकरीता नगरपंचायत व तहसील कार्यालय मोहीम राबवित असले तरी ती केवळ औपचारिकताच असते. या अतिक्रमणाच्या समुळ उच्चाटनाकरिता त्यांच्याकडे कोणतेही नियोजन नसल्याचे दरवेळी उघडकीला येते. या अतिक्रमणाच्या विळख्यामुळे सामान्य नागरिकांची मात्र रोज कोडी होते. शहराची लोकसंख्या २० हजारांच्या वर आहे. याच ठिकाणी असलेल्या साकोली शहरात रोज शेकडो नागरिक कामानिमित्त येतात. शहरात मुख्य बाजारपेठ, शासकीय निमशासकीय विविध कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने, आरोग्य व्यवस्थेच्या सर्व सोयी आहेत. येथे रस्त्याच्या कडेला किंवा जेथे थोडीसी मोकळी जागा मिळाली तेथे निलज आणि कायद्याला न जुमानता सर्रासपणे अतिक्रमण केले जाते.अतिक्रमणधारकावर कायद्याचा आणि पालिका प्रशासनाचा वचक राहिला नाही. तसेच अतिक्रमण धारकांना सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही पर्वा राहिली नाही. मिळेल त्या ठिकाणीही पर्वा राहिली नाही. मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करून कायद्याची पायमल्ली केली जाते. चौकासह प्रत्येक गल्लीबोळात अतिक्रमणाने विळखा घातला आहे. मताच्या राजकारणात अतिक्रमणाच्या समस्येकडे व तक्रारीकडे कानाडोळा केला जातो. कोणी तक्रार केली तरी त्यावर संबंधित विभाग कोणतीही कार्यवाही करीत नाही.जर एखादेवेळी अतिक्रमण कार्यवाही करण्यात आली तरी ती केवळ औपचारीकताच सध्या साकोली येथील एकोडी रोड ते पोलीस स्टेशनपर्यंत भाजी विक्रेते व फुटपाथ दुकानदार रस्त्याच्या बाजुला दुकाने थाटून बसत आहेत. परिणामी वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत तर तहसील कार्यालयासमोर वाहनांच्या अडचणीमुळे समस्या बीकट होत चालली आहे. या समस्येकडे प्रशासनाने कधी डोळे उघडून पाहिलेही नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलनासाठी पुढाकार घेण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)