शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट कार्याने सन्मानाचे मानकरी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:21 IST

मोहाडी तहसीलमधील दोन तलाठी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम तहसीलदार यांचे दालनात आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना नायब तहसीलदार नवनाथ कातकडे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार घनश्याम सोनकूसरे उपस्थित होते.

ठळक मुद्देनवनाथ कातकडे : मोहाडीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शासकीय कर्मचारी जनतेचे सेवक म्हणून सेवा करीत असतात. सेवानिवृत्तीनंतर कामाची पावती जनतेकडूनच मिळत असते. कर्मचाऱ्यांनी जनतेचे काम सामाजिक दृष्टीकोन ठेऊन काम केले पाहिजे. उत्कृष्ट काम आपल्या प्रदीर्घ कामाची पावती व सन्मान मिळवून देतो, असे प्रतिपादन नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी केले .मोहाडी तहसीलमधील दोन तलाठी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम तहसीलदार यांचे दालनात आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना नायब तहसीलदार नवनाथ कातकडे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार घनश्याम सोनकूसरे उपस्थित होते. तलाठी जगदीश कढव, अशोक मेश्राम सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्या हस्ते करण्यास आला. नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे म्हणाले, सेवा करतांना आनंद वाटला पाहिजे. ताण यायला नको. समोर आलेल्या प्रकरणाचा अभ्यास केला पाहिजे तरच प्रशासकीय कामे सुलभ होतात. यावेळी सत्कारमूर्तींनी आपल्या सेवाकाळातले अनुभव कथन केले. संचालन रामनारायण धकाते यांनी केले. आभार प्रदर्शन अंकुश धांदे यांनी केले. यावेळी मंडळ अधिकारी मडामे, मिश्रा, सुरजुसे, तागडे, तलाठी मदनकर, समरीत, घोडेस्वार, पराग तीतीरमारे, देशभ्रतार, अव्वल कारकून धकाते, हेडावू, शिल्पा डोंगरे, कनिष्ठ लिपिक उमेश बारापात्रे, मानकर, अंकुश कावरे, सागर बावरे, कावळे, शिपाई सिद्धार्थ रामटेके, सव्वालाखे, हितेश शेंडे आदी उपस्थित होते.