शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

-ही तर काळ्या पैशाविरूद्धची लढाई

By admin | Updated: November 16, 2016 00:40 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्यामुळे बँक खातेदारांना अडचण येत आहेत.

नाना पटोले : संयम बाळगण्याचे आवाहन भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्यामुळे बँक खातेदारांना अडचण येत आहेत. या अडचणी बँकांच्या अधिकाऱ्यांनी खातेदारांना सन्मानाची वागणूक देऊन ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले आहे.चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना अडचणी येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. शासनाने योग्यवेळी योग्य निर्णय घेतलेला असून काळा पैसा जमविणाऱ्यांवर वचक बसला आहे. भ्रष्टाचारावर आळा बसावा यासाठी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य असून नागरिकांनी संयम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. ५०० व १००० रूपयांच्या नोटा बदलवून देण्यासाठी बँका प्रयत्नशील असून काही दिवसात सर्व व्यवहार सुरळीत होतील, असेही नाना पटोले यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)