शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

मूल्यांच्या आधारे समाजजागृती गरजेची

By admin | Updated: January 16, 2016 00:38 IST

महात्मा गांधीनी समाजाला सुखी, समृध्द व प्रगत बनविण्यासाठी नैतिक मुल्यांना आपल्या विचारात महत्वाचे स्थान दिले होते.

पटले यांचे प्रतिपादन : जवाहरनगर येथे कार्यक्रमजवाहरनगर : महात्मा गांधीनी समाजाला सुखी, समृध्द व प्रगत बनविण्यासाठी नैतिक मुल्यांना आपल्या विचारात महत्वाचे स्थान दिले होते. संपूर्ण मानव जातीच्या सर्वांगीण विकासाचे मार्ग दाखविण्याचे काम त्यांनी केले म्हणून त्यांचे विचार आजही प्रासंगिक असुन ग्रामीण परिसरातील जनतेने व युवकांनी त्यांचे विचार आत्मसात करावे व सर्वधर्मसमभाव तत्त्वानुसार आचरण करावे असे प्रतिपादन डॉ. आर. टी. पटले व्यक्त केले. कला व वाणिज्य महाविद्यालय, पेट्रोल पंप (जवाहरनगर) येथील युजीसी दिल्ली द्वारा पूरस्कृत महात्मा गांधी अभ्यास केंद्राद्वारे उमरी येथे एक दिवसीय जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. रमेश बागडे, प्रा. डॉ. साधना वाघाडे, डॉ. आर. आर. चौधरी, प्रा. विजय गणविर, व प्रा. डी. एन. डोरले यांची प्रमुख्याने उपस्थित होते.यावेळी प्रा. बागडे यांनी, गावापासुन विश्वापर्यंत प्रचंड मोठा आवाका गांधी विचाराने व्यापला असून गांधीनी आपल्या तत्वज्ञानामध्ये ग्राम स्वच्छतेला विशेष महत्व दिले म्हणुन ग्रामीण परिसरातील जनतेनी ग्रामस्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत करुन साफसफाई करावी असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. नलिनी बोरकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. आर. एम. मानकर यांनी मानले, कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी उमरी ग्रामस्थांनीही स्वयंस्फुर्तीने सहभाग घेऊन सहकार्य केले. (वार्ताहर)