शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

बंगळुरुच्या वैज्ञानिकांनी घेतली कीटकजन्य आजारावर कार्यशाळा

By admin | Updated: August 12, 2015 00:34 IST

मानवाच्या चुकांमुळे वातावरण दूषित होऊन मानव स्वत:चे आरोग्य धोक्यात आणत आहे.

दोन रुग्णालयाची पाहणी : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनसाकोली : मानवाच्या चुकांमुळे वातावरण दूषित होऊन मानव स्वत:चे आरोग्य धोक्यात आणत आहे. आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनातर्फे वारंवार नागरिकांना सूचना देऊन जनजागृती करुन कीटकजन्य आजार कशामुळे वातावरणात पसरत असतो, त्यासाठी काय उपायायोजना कराव्यात, परिसर स्वच्छ कसे ठेवावे यासह अनेक उपाययोजनाविषयी माहिती दिली जाते. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करुन आपल्याच आरोग्याशी खेळ करताना दिसतात. विषाणूंपासून होणारे डेंग्यू, चिकनगुनिया, जपानी ज्वर, स्वाईन फ्ल्यू, दबोका यासारख्या असाध्य रोगांवर आपण औषधांच्या उपयोगातून मात केली तरी हे आजार गंभीर आजार आहेत असे मत डॉ. सी. जी. राऊत, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरॉलॉजी बंगळुरु यांनी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे कीटकजन्य आजारावर आयोजित कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.यावेळी सभापती धनपाल उंदीरवाडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश बडवाईक, डॉ. भास्कर गायधने, डॉ. दीपक चंदवाणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. डब्ल्यू. सुखदेवे उपस्थित होते.या कार्यशाळेत वैज्ञानिक डॉ. राऊत यांनी कीटकजन्य आजारापासून बचाव कसा करता येईल तसे हे आजार जडल्यास डॉक्टरांनी सुध्दा उपचार कशा पध्दतीने करावेत यावरही विस्तृत माहिती दिली. यावेळी डॉ. राऊत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सानगडी व उपजिल्हा रुग्णालय साकोलीची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रुपेश बडवाईक यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. भास्कर गायधने यांनी मानले. कार्यशाळेला डॉ. निखारे, डॉ. आर. डी. कापगते, डॉ. वाय. एस. कापगते, डॉ. थोटे तसेच आरोग्य सेवक, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)