शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित जमिनीवरील खरेदी विक्रीची बंदी मागे

By admin | Updated: December 12, 2015 00:40 IST

गोसे व बावनथडी प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवाचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने ज्या शेतकऱ्यांकडे आठ एकराच्या वर स्वत:च्या मालकीची सुपीक उपजावू शेती आहे ..

निर्णय : वाघमारे यांची माहिती भंडारा : गोसे व बावनथडी प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवाचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने ज्या शेतकऱ्यांकडे आठ एकराच्या वर स्वत:च्या मालकीची सुपीक उपजावू शेती आहे अशी शेती आरक्षीत करून ठेवली होती त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना जमिनीची खरेदी विक्री प्रक्रिया करता येत नव्हती. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. परंतु सध्या प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात असल्याने व यापुढे भंडारा जिल्ह्यातील आरक्षित असलेली शेतकरी बांधवांच्या शेतजमिनीची आवश्यकता भासणार नसल्यामुळे ही बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आढावा बैठकीत आ. चरण वाघमारे यांनी केली असता याबाबत चर्चा करून आरक्षित जमिनीवरील खरेदी विक्रीची बंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून याबाबतचे निर्देश संबंधित विभागाला दिले असल्याची माहिती आ. चरण वाघमारे यांनी दिली आहे.गोसे व बावनथडी प्रकल्प पुर्ण करणे तसेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे आठ एकराच्यावर उपजावू सुपिक शेतजमीन आहे, अशा शेतकऱ्यांची जमीन पुनर्वसनाच्या कामासाठी आरक्षित करून ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांना आर्थिक गरज भासल्यास सदर आरक्षित जमिनीची खरेदी विक्री करने अशक्य झाले होते. ही बाब आ.चरण वाघमारे यांच्या निर्दशनास येताच त्यांनी १० डिसेंबर रोजी आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. चर्चा करून जमिनी पुनर्वसनाकरीता आरक्षित करण्यात आल्या होत्या. अशा शेतकऱ्यांच्या जमिनीची सध्या आवश्यकता नसल्याने बंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याबाबतचे निर्देश शासन प्रशसन स्तरावरील यंत्रणेत दिले आहेत. आढावा बैठकीतपालकमंत्री डॉ. दिलीप सावंत, खा. नाना पटोले, आ. चरण वाघमारे, आ. अवसरे, आ. काशीवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार खाते प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी )