शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आॅटोरिक्षा चालकांचा मोर्चा

By admin | Updated: January 24, 2017 00:34 IST

सरकारकडून दिवसेंदिवस आॅटो रिक्षा चालकांवर अत्याचार वाढत आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : परवाना आॅटो चालकांवर होणारा अत्याचार थांबवा!भंडारा : सरकारकडून दिवसेंदिवस आॅटो रिक्षा चालकांवर अत्याचार वाढत आहे. त्यामुळे आॅटो चालकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासाठी आॅटो रिक्षा चालक मालक असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठविल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियमानुसार भोंगळ कारभारामुळे आॅटो चालकांचा व्यवसाय मोडकळीस आणण्याचा व ओला ओबेरा केब ई-रिक्षा सारख्या वाहनांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. त्यामुळे आॅटो चालकांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. संकट त्वरीत थांबविण्यात येऊन जुनीच भाडे कायम ठेवण्यात यावे, केलेली दरवाढ मागे घेण्यात यावे, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसारच शुल्क लागू करण्यात यावा, ई-रिक्षा ओला ओबेरा केब सारख्या वाहनांना परवानगी देण्यात येऊ नये, २९ डिसेंबर २०१६ रोजी लागू करण्यात आलेले शुल्क त्वरीत मागे घेण्यात यावे, ग्रामीण भागातील आॅटो चालकांना समोर करून व त्यांचा विचार करूनच कोणतेही नियम पारित करण्यात यावे, २०० रुपयांची चालान रद्द करून १०० रुपये करण्यात यावे, झालेली दरवाढ मागे न घेतल्यास परवाने काढून आॅटो खासगी करून देण्यात यावे. मागण्यांची पुर्तता ३० दिवसात करण्यात यावी, अन्यथा बेमुदत संपचा इशारा मोर्चेकरांनी दिला. (प्रतिनिधी)