शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पारडी‌-मुरमाडी मानेगाव रस्त्याचे डांबरीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST

भंडारा : : लाखांदूर तालुक्यातील पारडी ते मुरमाडी मानेगाव रस्त्यावरील डांबर उखडून गी टी बाहेर पडली असून रस्त्यावर खड्डे ...

भंडारा : : लाखांदूर तालुक्यातील पारडी ते मुरमाडी मानेगाव रस्त्यावरील डांबर उखडून गी टी बाहेर पडली असून रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्यावरून प्रवाशी नागरिकांना प्रवास करतांना कमालीचा शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत असून तालुका प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या यंत्रणेने याबाबत वेळीच दखल घेऊन सदर रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करण्याची मागणी भीमशक्ती संघटने ने एका लेखी निवेदनातून केली आहे .

पार डी , मुरमाडी ,माणेगाव या परिसरातील शेतकरी नागरिकांना तालुक्याचे ठिकाण असलेल्या लाखांदूर येथे दररोज आवागमन करावे लागते तसेच विद्यार्थ्यांना महाविद्या लयीन शिक्षणासाठी याच मार्गावरून ये जा करावी लागते ऐवढेच नव्हे तर रुग्णांना औषधोचारासाठी लाखांदूर येथी ल ग्रामीण रुग्णालयात जावे लागते परंतु सदर रस्त्यावरील डांबर उखडून मोठ मोठे खड्डे पडले असून पादचारी ,वाटसरू, सायकल स्वार दुचाकी तसेच चारचाकी वाहन धारक प्रवाशी नागरिकांना प्रवास करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याची दस्तुरखुद्द नागरिकांची मोठी ओरड असून सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्या ने अपघात झाल्यास जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसून यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे .याबाबत पा र डी परिसरातील शेतकरी तसेच प्रवाशी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्ता नादुरुस्त असला तरी या रस्त्याचे डांबरीकरण न करण्याचे कारण काय.नादुरुस्त रस्त्यामुळे अपघात होऊन जीवित व वित्त हानी झाल्यास त्यास जबाबदार कोण करणार,सदर रस्त्याचे डांबरीकरण करणार किंवा कसे आदी प्रश्न प्रकाश देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.

याबाबत लाखांदूर तालुका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन पा रडी- मुरमाडी ते मानेगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे एस के वैद्य बाळकृष्ण शेंडे हरिदास बोरकर भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, संदीप बर्वे, मनोहर दहीवले, शांताराम खोब्रागडे, मच्छिंद्र टेंभुर ने, धनराज तिरपुडे, नरेन्द्र कांबळे, फाल्गुन वंजारी,अरुण ठवरे, रतन मेश्राम,दौलत बोरकर यांनी एका लेखी निवेदनातून केली असून दुर्लक्ष केल्यास जन आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.