शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पंप चालण्याकरिता सौर ऊर्जेची व्यवस्था करणार

By admin | Updated: November 15, 2016 00:32 IST

सरपंच लिचडे यांनी वीज समस्येमुळे तीनचार दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही,..

दिलीप बंसोड : बरबसपुरा येथे स्ट्रीट लाईट व लावणीचे उद्घाटनकाचेवानी : सरपंच लिचडे यांनी वीज समस्येमुळे तीनचार दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही, अशी समस्या मांडत सौर ऊर्जेची व्यवस्था अदानी फाऊंडेशनने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. यावर ही मागणी अदानी व्यवस्थापनाशी बोलून लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन माजी आ. बन्सोड म्हणाले.बसबसपुरा येथे तिसऱ्या मंडईनिमित्त जय बजरंग नाट्य मंडळाद्वारे लावणी कार्यक्रम घेण्यात आले. लावणीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या हस्ते, धनवर्षा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश कटरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. रंगमंच पूजन अदानी फाऊंडेशनचे नितीन शिरवाडकर यांच्या हस्ते झाले. अतिथी म्हणून पं.स. सदस्य संध्या गजभिये, तंमुसचे अध्यक्ष मंसाराम उईके, साहेबराव रिनाईत, सरपंच ममता लिचडे, उपसरपंच डी.पी. रहांगडाले, ग्रामपंचायत सदस्य नरेश असाटी, नेतराम माने, तेजराम चौधरी, दिलीप मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक सरपंच ममता लिचडे यांनी केले. त्यांनी गावातील वीज समस्या व पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी अदानी पॉवरने सौर ऊजेची मदत करावी, अशी मागणी केली. पं.स. सदस्य संध्या गजभिये यांनी, महिलांनी कोणत्याही सभेत पुढाकार घेवून विकासकार्यात सहभागी व्हावे. महिलांनी गटांमार्फत लघू उद्योगाकडे भर द्यावे, असे त्या म्हणाल्या. तर अदानी फाऊंडेशनचे प्रमुख नितीन शिरवाडकर यांनी, बरबसपुरा गावा विसरले नसून ज्या समस्या सोडविता येतील, त्या सोडवू, असे आश्वासन दिले. गुमाधावडा येथे मशरूम उद्योग महिलांनी सुरू केला. तसा सर्व महिलांनी लघू उद्योग करून कुटुंबास आर्थिक बळकटी देण्याचा सल्ला दिला.धनवर्षा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश कटरे यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमाने कलेचे महत्व सांगितले. आरोग्य व आर्थिक बाबींवरही त्यांनी मार्गदर्शन केले. माजी आ. दिलीप बन्सोड यांनी बरबसपुरा गावाच्या विकासासाठी सरपंच ममता लिचडे व सहकाऱ्यांची प्रसंशा केली. आपण वेळोवेळी सहकार्य केले व करत राहू, असे सांगितले. महिलांनी बचत गटाच्या माध्यमाने घरी लघुद्योग करावा. आरोग्य उत्कृष्ट ठेवण्याकरिता मनोरंजन आवश्यक आहे. गावाच्या विकासासाठी चांगले रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय व नियमित विद्युत पुरवठा आवश्यक आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. (वार्ताहर)