शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

शासनाच्या मदतीवर आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:42 IST

परतीचा पाऊस व अनियंत्रित किडीने धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : किडीने धान फस्त, नुकसान भरपाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : परतीचा पाऊस व अनियंत्रित किडीने धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तोंडाशी आलेले धानपिक निसर्गाच्या अवकृपेमुळे बाधित होण्याची चिन्हे आहेत. परिणामी शेतकºयांवर पुन्हा संकट कोसळले आहे. बळीराजाची मानसिकता खचत असून अशा संकटप्रसंगी शासनाने कर्तव्यतत्परता दाखवित नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देणे गरजेचे झाले आहे.ना.राजकुमार बडोले यांनी स्वत: पालांदूर परिसरातील शेतशिवारताील स्थिती बघितली आहे. त्यांनी मचारणा येथे शेतकºयांना आश्वस्थ केले असून अंमलबजावणी करण्याची गरज आहे.धान कापणीला दुप्पट खर्च येत आहे. पण नफा तोटा न बघता हंगाम जोमात सुरू आहे. धानाच्या उत्पादन खर्च वाढतच असून त्या तुलनेत हमीभाव वाढ केवळ ८० रूपये एवढाच देत बोनस किंवा प्रोत्साहन राशी जाहिर न केल्याने शेतकºयांची अडचण वाढली आहे. पिकविमा काढला असून संबंधित कंपनीचे प्रतिनिधी अजुनही फिरकले नाही.बरेच शेतकºयांनी नुकसान भरपाई करीता बँकेमार्फत विमा कंपनीला अर्ज संपूर्ण माहितीसह सादर केले आहेत. मात्र यंत्रणा अद्यावत नसल्याने शेतकºयांना काही मिळेल ही आशा धुसर होत आहे.लोकप्रतीनिधी व शासन शेतकºयांनी सकारात्मक पाठवित नसल्याने शेतकरी सुमार संकटात आला आहे. पर्णकोष, तुडतुडा रोगाने धानपिकाला आपल्याच घशात रिचविले आहे. मागील दोन वर्षापासून धानाला अंतिम टप्प्यात असताना संसर्गजन्य रोगाप्रमाणे हे रोग वाढत आहेत. अभ्यासक या विषयात विविध उपाय सांगतात पण विज्ञान कितीही पुढे गेले खरे पण निसर्गाने मात्र आपला प्रथम क्रमांक ठेवला हे खरे.