शहरं
Join us  
Trending Stories
1
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
2
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
3
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
4
Sri Lanka Bus Accident: पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?
6
Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
7
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?
8
शनिवारी अनंत चतुर्दशी २०२५: साडेसाती, शनि महादशा सुरू आहे? ‘हे’ उपाय तारतील अन् भरभराट होईल
9
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
10
“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा
11
हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट!
12
लग्नाला सहा महिनेही झाले नव्हते, अचानक एक दिवस पत्नी बेपत्ता, व्हॉट्सअपवर पतीला फोटो आला...
13
Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
14
Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ!
15
अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात
16
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
17
रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट
18
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
19
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
20
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?

भातखाचरे बांधकामात मनमानी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:29 IST

केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत कंत्राटदारांना मनमानी कारभार सुरु झाला आहे. टेमनी शेत शिवारात भातखाचरे पुनर्जीवन बांधकामात श्ोतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याने नाराजीचा सुर आहे.

ठळक मुद्देलाभार्थी शेतकरी त्रस्त : कृषी विभागाची यंत्रणाही धास्तावली, टेमनी शेतशिवारातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा): केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत कंत्राटदारांना मनमानी कारभार सुरु झाला आहे. टेमनी शेत शिवारात भातखाचरे पुनर्जीवन बांधकामात श्ोतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याने नाराजीचा सुर आहे.शेतकऱ्यांचे शेत शिवरात विकास कार्य करण्यासाठी केंद्र शासनाने अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत विकास कार्याची अमलंबजावणी व नियंत्रण कृषी विभागाचे ठेवण्यात आले आहे. परंतु विकास कार्य अधिकार क्षेत्रात ठेवण्यात आले नाही. शेत शिवारात कंत्राट पध्दतीने कंत्राटदाराचे मार्फत ही कामे करण्यात येत असल्याने कुणाचे ऐकूण घेण्याची त्यांची मानसिकता नाही. यामुळे कृषी विभागाची यंत्रणा हतबल झाली आहे.या योजनेअंतर्गत करण्यात येणाºया विकास कार्यात नाराजी असली तरी असंतोषाचे खापर कृषी विभागाचे स्थानिक यंत्रणेवर फोडण्यात येत आहे. टेमनी शेतशिवारात गट क्रमांक १३ मध्ये मंडळ कृषी कार्यालय सिहोरा अंतर्गत भातखाचरे पुनर्जीवन बांधकामाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. या विकास कार्यालय मंजुरी मिळाल्यानंतर थेट निविदा काढण्यात आलेल्या आहेत.शेतकऱ्यांचे शेत शिवारात धुºयांचे बांधकाम करण्यात येत आहेत. गावात गट नं.१३ मध्ये शासनाने १ लाख १४ हजार ५३५ रुपयाचे खर्चाचे कार्यांना मंजुरी दिले आहे. निविदा अतंर्गत या कार्याचे कंत्राट देशबंधु वार्ड भंडारा येथील अंकुर विलासराव भांडारकर यांना देण्यात आले आहे. ज्या शेतकºयांचे शेत शिवारात भातखाचरे पुनर्जीवन बांधकाम करण्यात येत आहे. त्या शेतकºयांना विश्वासात घेण्यात आले नाही. अंदाजपत्रक तथा फलकाचा थामपता नाही. या शिवाय धुºयाची दुरुस्ती व मातीकाम समाधानकारक नसल्याचे कृषी विभागाची यंत्रणा ओरड माजवित आहे. रोहयो अंतर्गत विकास कार्यात मोठी तफावत दिसून येत आहे. रोहयो योजनेत धुºयाचे मातीकाम मंजुराचे मार्फत करण्यात आले आहे. परंतु या योजनेत अन्य प्रातांतून ट्रक्टर मागविण्यात आले आहे. ट्रक्टरच्या सहायाने धुऱ्याचे पुनर्जीवन करतांना अनेक ठिकाणी माती खैर वैर ठेवण्यात येत आहे. धुºयाचे वर माती योग्य रितीने घालण्यात येत नाही. या धुऱ्याची उंची ३ फुट पर्यंत करण्याचे सुचना कृषी विभागाचे यंत्रणेने दिल्या आहेत. परंतु या सुचनाचे पालन करतांना कुणी दिसून येत नाही. कंत्राटदार यांचा मनमानी कारभार सुरु झाला असल्याने कृषी सहायक अडचणीत आले आहे. कंत्राटदार आणि कृषी सहायक यांच्यात साटेलोटे असल्याचे आरोप शेतकरी करित आहेत. धुरे बांधकामाची गुणवत्ता दिसून येत नसतांना कंत्राटदाराचे देयक थांबविण्यासाठी कृषी विभागाचे यंत्रणे मार्फत प्रयत्न करण्यात आले नाही. कृषी विभागाचे नियंत्रणात शेत शिवारात बंधारे आणि शेतातील कामे करण्यात येत आहेत. परंतु या बहुतांश कार्यात यंत्राचा वापर करण्यात येत असल्याने मंजुरांचे पोतवर लाथ मारण्याचा प्रकार करण्यात आल्याचा आरोप मंजुर संघटनांनी केले आहे. या संदर्भात मंडळ कृषी अधिकाºयांना संपर्क साधले असता होवू शकले नाही.मोहाडी (खापा) पंचायत समिती क्षेत्रातील समाविष्ठ गावाचे शेत शिवारात भातखाचरे बंधारे बांधकाम करण्यात येत आहेत. या कार्यात मात्र माहिती देतांना दडपण्यात येत आहे. कंत्राटदार आणि यंत्रणेवर कारवाई झाली पाहिजे.-विमल कानतोडे, सदस्य पंचायत समिती, तुमसर.