शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

जिल्हा इंटकचा एप्रिल कुल कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

एक एप्रिल या दिवशी देशातील जनता मोठ्या प्रमाणात विनोदाचा प्रकार म्हणून आजच्या दिवशी एकमेकांशी खोटे बोलून किंवा सांगून विनोदाचा ...

एक एप्रिल या दिवशी देशातील जनता मोठ्या प्रमाणात विनोदाचा प्रकार म्हणून आजच्या दिवशी एकमेकांशी खोटे बोलून किंवा सांगून विनोदाचा प्रकार म्हणून मजा घेत असतात. परंतु, भारताच्या इतिहासात एक एप्रिल या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचे महत्त्व सर्वसाधारण जनतेला कळलेच नाही. आजच्या दिवसाचे जनतेस महत्त्व कळावे म्हणून राष्ट्रीय मजूर संघ जिल्हा भंडाराच्या वतिने एप्रिल कुल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे १ एप्रिल १९३५ रोजी दि प्राब्लेम ऑफ रुपीझ हा ग्रंथ देशाला बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केला व याच आधारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे आजपासून दैनंदिन तापमानात बदल घडून येतो. उष्णतेपासून उकाडा होतो. त्यामुळे वातावरणात थंडी यावी, याकरिता प्रत्येकाने एक झाड लाऊन निसर्गाचे ऋण फेडावे व मानवी जीवनास सहकार्य करावे, असे या एप्रिल कुल या कार्यक्रमाचे महत्त्व आहे.

या कार्यक्रमास प्रामुख्याने राष्ट्रीय मजूर संघाचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, महासचिव महेंद्र वाहाणे, स्मारक समितीचे सचिव एम. आर. राऊत, उपाध्यक्ष जीवन भजनकर, भंडारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत देशकर, जिल्हा काँग्रेसचे महासचिव सोहेल अहमद, भंडारा शहर इंटकच्या महिला अध्यक्षा स्नेहा भोवते, मिलिंद जोशी, विनायक दिवटे, लेकराम देवगडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.