शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:23 IST

अन्न व निवारा या माणसाच्या मूलभूत गरज आहेत. समाजातील प्रत्येक स्थरावरच्या लोकांना न्याय मिळून त्यांच्या अन्न वस्त्र व निवाºयाची गरज हक्काने मिळाली पाहिजे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले.

ठळक मुद्देराजू कारेमोरे यांचे प्रतिपादन : चालक मालक आॅटो रिक्षा संघ व सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : अन्न व निवारा या माणसाच्या मूलभूत गरज आहेत. समाजातील प्रत्येक स्थरावरच्या लोकांना न्याय मिळून त्यांच्या अन्न वस्त्र व निवाºयाची गरज हक्काने मिळाली पाहिजे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन दलित शोषित समाजाला नवीन जन्म दिला. त्यांच्या या कार्याची जाणीव ठेवून धम्मकचक्र परिवर्तन दिवसाच्या निमित्ताने आयोजित अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन भंडारा जिल्हा राईस मिल ओसिएशनचे अध्यक्ष व उद्योगपती राजू कारेमोरे यांनी केले.चालक मालक आॅटो रिक्षा संघ व सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने वरठी येथील रेल्वे फाटकाजवळ अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.उद्घाटन राजू कारेमोरे यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संजय मिरासे, श्वेता येळणे, शुभांगी गणवीर, सीमा डोंगरे, रितेश वासनिक, पवन रामटेके, संघदीप उके, विवेक बौद्ध, राजेश वासनिक, हितेंद्र नागदेवे, प्रमोद वासनिक, महेश बर्वेकर, रमेश रामटेके, दमयंता वासनिक, अहिल्याबाई वासनिक व चालक मालक आॅटो संघाचे प्रशांत रामटेके, प्रबोध बोरकर, बाबा डोंगरे उपस्थित होते.यावेळी जवळपास १५०० लोकांना अन्नदान करण्यात आले.संचालन व आभार हितेंद्र नागदेवे यांनी मानले.