शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:23 IST

अन्न व निवारा या माणसाच्या मूलभूत गरज आहेत. समाजातील प्रत्येक स्थरावरच्या लोकांना न्याय मिळून त्यांच्या अन्न वस्त्र व निवाºयाची गरज हक्काने मिळाली पाहिजे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले.

ठळक मुद्देराजू कारेमोरे यांचे प्रतिपादन : चालक मालक आॅटो रिक्षा संघ व सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : अन्न व निवारा या माणसाच्या मूलभूत गरज आहेत. समाजातील प्रत्येक स्थरावरच्या लोकांना न्याय मिळून त्यांच्या अन्न वस्त्र व निवाºयाची गरज हक्काने मिळाली पाहिजे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन दलित शोषित समाजाला नवीन जन्म दिला. त्यांच्या या कार्याची जाणीव ठेवून धम्मकचक्र परिवर्तन दिवसाच्या निमित्ताने आयोजित अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन भंडारा जिल्हा राईस मिल ओसिएशनचे अध्यक्ष व उद्योगपती राजू कारेमोरे यांनी केले.चालक मालक आॅटो रिक्षा संघ व सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने वरठी येथील रेल्वे फाटकाजवळ अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.उद्घाटन राजू कारेमोरे यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संजय मिरासे, श्वेता येळणे, शुभांगी गणवीर, सीमा डोंगरे, रितेश वासनिक, पवन रामटेके, संघदीप उके, विवेक बौद्ध, राजेश वासनिक, हितेंद्र नागदेवे, प्रमोद वासनिक, महेश बर्वेकर, रमेश रामटेके, दमयंता वासनिक, अहिल्याबाई वासनिक व चालक मालक आॅटो संघाचे प्रशांत रामटेके, प्रबोध बोरकर, बाबा डोंगरे उपस्थित होते.यावेळी जवळपास १५०० लोकांना अन्नदान करण्यात आले.संचालन व आभार हितेंद्र नागदेवे यांनी मानले.